Search In This Blog

Friday 16 December 2011

General Knowledge


जनरल नॉलेज : स्पर्धा परीक्षा प्रश्न
१) पुरस्कार, मान-सन्मानविषयक घडामोडी :
*
२०१०च्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे- दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती ली म्यंगबाक होते.
*
२००९चा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार- बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसिना वाजेद यांना प्रदान.
*
दिवंगत गांधीवादी नेत्या निर्मला देशपांडे यांना नुकताच पाकिस्तान सरकारने सितारा-ह-इम्तियाझपुरस्कार मरणोत्तर जाहीर केला.
*
४६व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवात सवरेत्कृष्ट चित्रपटाचा कै. दादासाहेब फाळके पुरस्कार हरिश्चंद्राची फॅक्टरीया चित्रपटाला मिळाला. (दिग्दर्शक-परेश मोकाशी)
*
२००९चा बुकर पुरस्कार-कॅनडाच्या लेखिका अ‍ॅलिस मुन्रो यांना मिळाला.
*
महाराष्ट्र शासनाच्या संत ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कारासाठी नुकतीच जगन्नाथ महाराज पवार-नाशिककर यांची निवड (यापूर्वी रा. चि. ढेरे व ह.भ.प. दादामहाराज मनमाडकर यांना गौरविण्यात आले.)
*
२००९ चा रॅमन मॅगसेसे पुरस्कार-सामाजिक कार्यकर्ते दीप जोशी यांना मिळाला.
*
२००८चा भारतरत्न पुरस्कार-पं. भीमसेन जोशी. या अगोदर २००१ मध्ये लतादीदी मंगेशकर व बिस्मिल्ला खाँ यांना मिळाला. हा पुरस्कार भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असून सुरुवात सन १९५४ सालापासून झाली.
*
पहिला भारतरत्न पुरस्कार-सी. राजगोपालाचारी, एस. राधाकृष्णन व सी. व्ही. रामन यांना मिळाला.
*
२००९चे शांततेचे नोबेल पारितोषिक-बराक ओबामा.
*
२००९चे रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक-व्यंकटरामन रामकृष्णन
*
भारतातील पहिले नोबेल पारितोषिक विजेते-रवींद्रनाथ टागोर (१९१३-साहित्य)
*
२००९चा साहित्य अकादमीचा पुरस्कार-हिंदी कवी कैलास वाजपेयी यांच्या हवा में हस्ताक्षरला देऊन गौरविण्यात आले.
*
२००९ची मिस वर्ल्ड-कायनी अल्दोरिनो (जिब्राल्टर)
*
२००८चा दादासाहेब फाळके पुरस्कार-सिनेमॅटोग्राफर बी. के. मूर्ती यांना देऊन गौरविण्यात आले.
*
२००९ चा महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च महाराष्ट्र भूषणपुरस्कार-अभिनेत्री सुलोचना.
*
२००९ चा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार- प्रणव मुखर्जी
*
२००९चा जनस्थान पुरस्कार (कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक)- ना. धों. महानोर
*
२००९चा महात्मा गांधी शांतता पुरस्कार- म्यानमारच्या ऑग सान स्यू की यांना मिळाला.
*
सोनिया गांधी व मनमोहन सिंग यांना अलिगड मुस्लिम विद्यापीठाकडून डी. लिटपदवी देऊन गौरविण्यात आले.
*
परमसंगणकाचे जनक डॉ. विजय भटकर यांची आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या एसीएम फेलो पुरस्कारासाठी नुकतीच निवड झाली.
२) निवड, नेमणूकाविषयक घडामोडी :
*
१५व्या लोकसभेत सर्वात तरुण खासदार व मंत्री : अगाथा संगमा
*
नुकतीच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी शिवशंकर मेनन यांची नेमणूक
*
भारताचे नवे २६वे लष्करप्रमुख म्हणून व्ही. के. सिंग ३१ मे २०१० पासून सूत्रे हाती घेतील.
नवीन राज्यपालांच्या नियुक्त्या :
पश्चिम बंगाल - एम. के. नारायणन
राजस्थान - प्रभा राव
केरळ - रा. सू. गवई
पंजाब - शिवराज पाटील
छत्तीसगड - शेखर दत्त
महाराष्ट्र - के. शंकरनारायणन
*
भारतीय हवाई दलाचे प्रमुख-प्रदीप वसंत नाईक (२२वे) एअरचीफ मार्शल
*
जागतिक आरोग्य संघटनेचे उपसंचालक-डॉ. रघुनाथ माशेलकर
*
भारताचे मालदीव येथील राजदूत-ज्ञानेश्वर मुळे
*
भारताचे नौदल प्रमुख-अ‍ॅडमिरल निर्मलकुमार वर्मा (१७वे)
*
राष्ट्रीय भटक्या-विमुक्त जमाती आयोगाचे अध्यक्ष-बाळकृष्ण रेणके
*
विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष-डॉ. सुखदेव थोरात
*
इस्रोचे नवीन अध्यक्ष-डॉ. के. राधाकृष्णन
*
राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष-डॉ. वसंत गोवारीकर
*
युनोचे महासंचालक-वान की मून (दक्षिण कोरिया)
*
अमेरिकेतील भारताच्या नव्या राजदूत-मीरा शंकर
*
महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक आयुक्त-नीला सत्यनारायण
*
अफगाणिस्तानचे अध्यक्ष-हमीद करझई
*
चीनचे अध्यक्ष-हू जिंताओ, पंतप्रधान-वेन जियाबाओ
*
नेपाळचे अध्यक्ष-डॉ. रामबरन यादव, पंतप्रधान-माधवकुमार नेपाळ
*
रशियाचे अध्यक्ष-दिमित्री मेदवेदेव, पंतप्रधान-ब्लादिमीर पुतीन
*
आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाचे महासंचालक-युकिया अमानो (जपान)
*
नामचे महासचिव-होस्नी मुबारक
*
राष्ट्रकूलचे महासचिव-कमलेश शर्मा
*
जागतिक बँकेचे अध्यक्ष-रॉबर्ट झोएलिक
*
सार्कचे अध्यक्ष-महिंद्रा राजपक्षे (श्रीलंका)
३) बहुचर्चित पुस्तके :
*
रिटर्न टू अल्मोडा-आर. के. पचौरी
*
द ग्रेट इंडियन नॉवेल-शशी थरूर
*
द व्हाईट टायगर-अरविंद अडिगा
*
द ओल्ड प्ले हाऊस-कमलादास सुरैय्या
*
ड्रीम्स ऑफ माय फादर (आत्मचरित्र)-बराक ओबामा
*
मधुशाला-हरिवंशराय बच्चन
*
गॉन विथ द विंड-मार्गारेट मिचेल
*
सुपरस्टार इंडिया-शोभा डे
*
द कोर्स ऑफ माय लाईफ-सी. डी. देशमुख
*
संतसूर्य तुकाराम-डॉ. आनंद यादव
*
ए कॅबिनेट सेक्रेटरी लुक्स बॅक-बी. जी. देशमुख
*
स्पीकर्स डायरी-मनोहर जोशी
*
माय प्रेसिडेन्शियल इयर्स-डॉ. व्यंकटरामण
*
डेबू-विठ्ठल वाघ
*
द थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाईफ, फाईव्ह पॉईंट समवन-चेतन भगत
*
यूअर्स सिंसयर्ली टुडे-नटवर सिंह
*
तहान, बारोमास-सदानंद देशमुख
४) विविध महत्त्वाच्या समित्या व आयोग :
*
राम प्रधान समिती - मुंबईवरील अतिरेकी हल्ल्याच्या संदर्भात शासनाने नेमलेली समिती
*
किरीट पारीख समिती - पेट्रोलियम पदार्थाच्या किमतीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांनी नियुक्त केलेली समिती
*
अभिजित सेन समिती - देशातील अन्नधान्य किमतीवर वायदे बाजाराचा कितपत परिणाम होतो हे तपासण्यासाठी नेमण्यात आली.
*
डॉ. यु. म. पठाण समिती - महाराष्ट्रातील शालेय अभ्यासक्रमात संत साहित्याच्या समावेशाकरिता नेमण्यात आलेली समिती
*
माधवराव चितळे समिती - मुंबईतील पूरस्थितीवर अभ्यास करण्याकरिता
*
डॉ. अभय बंग - राज्यातील कुपोषित बालमृत्यू मूल्यमापन करण्याकरिता
*
न्या. राजेंद्र सच्चर आयोग - मुस्लीम समाजातील आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक परिस्थितीच्या मागासलेपणाची कारणे शोधण्यासाठी
*
रघुनाथ माशेलकर समिती - बनावट औषधांवर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना सुचविणे
*
शरद पवार समिती - शीतपेयातील हानिकारक घटक शोधण्यासाठी
*
इंद्रजित गुप्ता समिती - निवडणुकीतील भ्रष्टाचार शोधण्यासाठी
*
अरुण बोंगिरवार समिती - केंद्रीय नागरी सेवेत महाराष्ट्रीय तरुणांचे प्रमाण वाढविण्याकरिता
*
कुरूदीपसिंह आयोग - लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची पुनर्रचना करण्याकरिता
*
डॉ. नरेंद्र जाधव समिती - विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याकरिता व कारणे, उपाययोजना शोधण्याकरिता
*
आर. के. राघवन समिती - शैक्षणिक संस्थांमधील रॅगिंगचे प्रकरण रोखण्याकरिता
*
न्या. नानावटी आयोग - गोध्रा हत्याकांड (गुजरात) चौकशी करण्याकरिता
*
न्या. बी. एन. श्रीकृष्ण आयोग - सहाव्या केंद्रीत वेतन आयोगाकरिता
*
यशपाल समिती - देशातील उच्च शिक्षण धोरणात आमूलाग्र सुधारणा सुचविणे
*
मुखोपाध्याय समितीच्या शिफारशीवरून महाराष्ट्रात दुचाकी वाहनचालकांना हेल्मेट सक्तीचे करण्यात आले
५) विविध ऑपरेशन्स
*
ऑपरेशन क्लीअर - आसाममध्ये उल्फा अतिरेक्यांविरुद्ध राबविलेली मोहीम
*
ऑपरेशन चमर्स - काश्मीरमध्ये लपलेल्या अतिरेक्यांविरुद्ध भारतीय सेनेने राबविलेली मोहीम
*
ऑपरेशन रेडडॉन - सद्दाम हुसेनला पकडण्यासाठी अमेरिकेने राबविलेली मोहीम
*
ऑपरेशन पुशबॅक - भारतातील बांगलादेशी नागरिकांच्या विरोधात राबविलेली मोहीम
*
ऑपरेशन ब्लॅकबोर्ड - प्राथमिक शिक्षण स्तरावर किमान सुविधा उपलब्ध करून देण्यासाठीची मोहीम
*
ऑपरेशन मेघदूत - भारतीय सेनेने सियाचीन खोऱ्यात राबविलेली मोहीम
*
ऑपरेशन ब्लू स्टार - भारतीय सेनेने सुवर्णमंदिरात लपलेल्या अतिरेकीविरोधी मोहीम
*
ऑपरेशन विजय - कारगिल युद्धामध्ये पाकिस्तानी घुसखोरांना हाकलण्यासाठी राबवलेली मोहीम (२६ मे ते २६ जुलै १९९९)
*
ऑपरेशन सनशाईन - कोलकात्यातील वाहतूक व्यवस्थित होण्यासाठी रस्त्यावरील अतिक्रमणे व विक्रेत्यांविरुद्ध राबवलेली मोहीम
*
ऑपरेशन साहाय्यता - महाराष्ट्रातील उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यांमध्ये भूकंपग्रस्तांना मदतकार्य करण्यासाठी
*
ऑपरेशन कालभैरव - मादक द्रव्याचा व्यापार बंद करण्यास भारताने राबवलेली मोहीम
६) विविध आंतरराष्ट्रीय करार व संमेलने :
*
डिसेंबर २००९ मध्ये पर्यावरण बदलासंबंधी बारा दिवसांचे आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन. डेन्मार्कमधील कोपनहेगन येथे आयोजित केली होती.
*
नोव्हेंबर २००९ मध्ये भारत व कॅनडा या दोन देशांदरम्यान ऐतिहासिक परमाणू करार झाला.
*
२७ ऑक्टो. २००९ रोजी भारत व नेपाळ देशांदरम्यान व्यापार करार झाला.
*
अर्जेटिना हा सातवा देश आहे की भारताने आंतरिक्ष सहकार्य करार केला.
*
भारत सरकारने राष्ट्रीय गंगा खोरे विकास प्राधिकरणाच्या बैठकीत डॉल्फिनया प्राण्याला राष्ट्रीय जलचर प्राणी घोषित केले.
*
४ ते ६ मार्च २०१० रोजी दुबई येथे पार पडलेल्या दुसऱ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मंगेश पाडगावकर तर स्वागताध्यक्ष धनंजय दातार होते.
*
पुणे येथे होणाऱ्या ८३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष द. भी. कुलकर्णी यांची निवड
*
ऑक्टोबर २०१० मध्ये जगातील पहिल्या व्याघ्र शिखर परिषदेचे आयोजन भारत करणार असून ही परिषद राजस्थानातील रणथंबोर येथे पार पडणार आहे.
*
पहिले विश्व मराठी साहित्य संमेलन २००९ मध्ये सॅनहोजे अमेरिका येथे डॉ. गंगाधर पानतावणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. या संमेलनाचे घोषवाक्य होते, ‘विश्वासी जडावे अवघे मराठी विश्व.

महाराष्ट्रातील प्रमुख धार्मिक स्थळे

http://www.loksatta.com/images/stories/newlok/frq-used/rdot.jpgलातूर - हजरत सुरतशाह वलीचा दर्गा
http://www.loksatta.com/images/stories/newlok/frq-used/rdot.jpgनांदेड - शिख धर्मगुरू गोविंदसिंगाची समाधी
http://www.loksatta.com/images/stories/newlok/frq-used/rdot.jpgकल्याण - हाजीमलंग बाबाची कबर
http://www.loksatta.com/images/stories/newlok/frq-used/rdot.jpgशिर्डी - श्रीसाईबाबांची समाधी
http://www.loksatta.com/images/stories/newlok/frq-used/rdot.jpgपंढरपूर - श्रीविठ्ठलाचे मंदिर
http://www.loksatta.com/images/stories/newlok/frq-used/rdot.jpgसेंट मेरी चर्च - बांद्रा (मुंबई उपनगर)
http://www.loksatta.com/images/stories/newlok/frq-used/rdot.jpgशेगाव - संत गजानन महाराजांची समाधी (विदर्भाचे पंढरपूर) जि. बुलढाणा
http://www.loksatta.com/images/stories/newlok/frq-used/rdot.jpgअमरावती - संत गाडगेबाबांची समाधी
http://www.loksatta.com/images/stories/newlok/frq-used/rdot.jpgसज्जनगड (सातारा) - समर्थ रामदास स्वामींची समाधी
http://www.loksatta.com/images/stories/newlok/frq-used/rdot.jpgमांढरदेवी (सातारा) - काळेश्वरी मातेचे मंदिर
http://www.loksatta.com/images/stories/newlok/frq-used/rdot.jpgगणपतीपुळे (रत्नागिरी) - गणेश मंदिर.
http://www.loksatta.com/images/stories/newlok/frq-used/rdot.jpgश्रीक्षेत्र औदुंबर (सांगली) - दत्तात्रेयाचे जागृत स्थान
http://www.loksatta.com/images/stories/newlok/frq-used/rdot.jpgकारंजा (वाशिम) - नरसिंह सरस्वती मंदिर.
http://www.loksatta.com/images/stories/newlok/frq-used/rdot.jpgपैठण (औरंगाबाद) - संत एकनाथांची समाधी (दक्षिणेची काशी म्हणतात)
http://www.loksatta.com/images/stories/newlok/frq-used/rdot.jpgआपेगाव (औरंगाबाद) - संत ज्ञानेश्वरांचे जन्मस्थान
http://www.loksatta.com/images/stories/newlok/frq-used/rdot.jpgरामटेक (नागपूर) - महाकवी कालीदास यांचे स्मारक
http://www.loksatta.com/images/stories/newlok/frq-used/rdot.jpgमोझरी (अमरावती) - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची समाधी
http://www.loksatta.com/images/stories/newlok/frq-used/rdot.jpgगंगाखेड (परभणी) - संत जनाबाईंची समाधी
http://www.loksatta.com/images/stories/newlok/frq-used/rdot.jpgतुळजापूर (उस्मानाबाद) - महाराष्ट्राचे कुलदैवत आई तुळजाभवानीचे मंदिर
http://www.loksatta.com/images/stories/newlok/frq-used/rdot.jpgआंबेजोगाई (बीड) - कवी मुकुंदराज व दासोपंतांची समाधी
http://www.loksatta.com/images/stories/newlok/frq-used/rdot.jpgश्रीक्षेत्र माहुर (नांदेड) - रेणुकादेवीचे मंदिर
http://www.loksatta.com/images/stories/newlok/frq-used/rdot.jpgजांब (जालना) - श्रीसमर्थ रामदास स्वामींचे जन्मस्थान
http://www.loksatta.com/images/stories/newlok/frq-used/rdot.jpgश्रीक्षेत्र नृसिंहवाडी/ नरसोबाची वाडी- दत्तात्रेयांचे अवतार श्रीपाद, श्रीवल्लभ, श्रीनृसिंह सरस्वती यांचे गाव, प्रसिद्ध दत्तमंदिर
http://www.loksatta.com/images/stories/newlok/frq-used/rdot.jpgबाहुबली (कोल्हापूर) - जैन धर्मीयांचे तीर्थस्नान
http://www.loksatta.com/images/stories/newlok/frq-used/rdot.jpgसोलापूर - सिद्धेश्वर मंदीर
http://www.loksatta.com/images/stories/newlok/frq-used/rdot.jpgजेजुरी - श्रीखंडोबाचे देवस्थान
http://www.loksatta.com/images/stories/newlok/frq-used/rdot.jpgजुन्नर (पुणे) - छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मगाव, शिवनेरी किल्ला
http://www.loksatta.com/images/stories/newlok/frq-used/rdot.jpgआळंदी (पुणे) - संत ज्ञानेश्वरांची समाधी
http://www.loksatta.com/images/stories/newlok/frq-used/rdot.jpgश्रीक्षेत्र अक्कलकोट (सोलापूर) - श्रीस्वामी समर्थ मंदिर व मठ
http://www.loksatta.com/images/stories/newlok/frq-used/rdot.jpgनेवासे (अहमदनगर) - संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी येथे लिहिली.
http://www.loksatta.com/images/stories/newlok/frq-used/rdot.jpgचाफळ (सातारा) - छत्रपती शिवाजी महाराज व समर्थ रामदास स्वामी यांची पहिली भेट
http://www.loksatta.com/images/stories/newlok/frq-used/rdot.jpgदेहू (पुणे) - संत तुकाराम महाराजांचे जन्मगाव व कर्मभूमी
http://www.loksatta.com/images/stories/newlok/frq-used/rdot.jpgत्र्यंबकेश्वर - संत निवृत्तीनाथांची समाधी
http://www.loksatta.com/images/stories/newlok/frq-used/rdot.jpgश्रीक्षेत्र नाशिक - प्रसिद्ध काळाराम मंदिर, सुंदर नारायण मंदिर, प्रभू रामचंद्रांच्या वास्तव्याने पुनीत झालेले तपोवन, पंचवटी, रामकुंड, सीताकुंड, कपालेश्वर मंदिर, एकमुखी दत्ताचे मंदिर, मुक्तिधाम मंदिर, भक्तिधाम मंदिर, सीता गुंफा, रामाच्या आज्ञेवरून लक्ष्मणाने शुर्पणखेचे नाक कापले तेव्हापासून या स्थानाला निशिकअसे नाव पडले.

महाराष्ट्रातील ज्योतिर्लिगे

http://www.loksatta.com/images/stories/newlok/frq-used/rdot.jpgत्र्यंबकेश्वर- जिल्हा नाशिक
http://www.loksatta.com/images/stories/newlok/frq-used/rdot.jpgघृष्णेश्वर- वेरुळ जिल्हा औरंगाबाद
http://www.loksatta.com/images/stories/newlok/frq-used/rdot.jpgभीमाशंकर- जिल्हा पुणे
http://www.loksatta.com/images/stories/newlok/frq-used/rdot.jpgपरळी वैजनाथ- जिल्हा बीड
http://www.loksatta.com/images/stories/newlok/frq-used/rdot.jpgऔंढा नागनाथ- जिल्हा हिंगोली.

महाराष्ट्रातील नदीकाठावरील शहरे व तीर्थक्षेत्रे

शहरे/तीर्थक्षेत्रे नदी
पंढरपूर    भीमा
नेवासे, संगमनेर    प्रवरा
नांदेड, नाशिक, पैठण, गंगाखेड    गोदावरी
मुळा-मुठा    पुणे
भुसावळ    तापी
हिंगोली    कयाधू
धुळे    पांझरा
देहू, आळंदी    इंद्रायणी
पंचगंगा    कोल्हापूर
वाई, मिरज, कऱ्हाड    कृष्णा
जेजुरी, सासवड    कऱ्हा
चिपळूण    वशिष्ठी
श्री क्षेत्र ऋणमोचन    पूर्णा

महाराष्ट्रातील नद्यांची संगम स्थाने

कृष्णा-कोयना    - कराड (प्रीतिसंगम), जि. सातारा
कृष्णा-पंचगंगा    - नरसोबाची वाडी (कोल्हापूर)
मुळा-मुठा    - पुणे
वैनगंगा-वर्धा    - चंद्रपूर
वर्धा-वैनगंगा    - शिवनी
कृष्णा-वारणा    - हरिपूर (सांगली)
तापी-पूर्णा    - चांगदेव (जळगाव)

महाराष्ट्रातील प्रमुख घाट व रस्ते

प्रमुख घाट रस्ते/महामार्ग
कसारा / थळ घाट    मुंबई ते नाशिक
माळशेज घाट    ठाणे ते अहमदनगर
दिवे घाट    पुणे ते बारामती
कुंभार्ली घाट    कराड ते चिपळूण
फोंडा घाट    कोल्हापूर ते पणजी
बोर / खंडाळा घाट    मुंबई ते पुणे
खंबाटकी घाट    पुणे ते सातारा
पसरणी घाट    वाई ते महाबळेश्वर
आंबा घाट    कोल्हापूर ते रत्नागिरी
चंदनपुरी घाट    नाशिक ते पुणे

महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे

थंड हवेची ठिकाणे जिल्हा
चिखलदरा    अमरावती
म्हैसमाळ    औरंगाबाद
पन्हाळा    कोल्हापूर
रामटेक    नागपूर
माथेरान    रायगड
महाबळेश्वर, पाचगणी    सातारा
तोरणमळ    धुळे
लोणावळा, खंडाळा    पुणे

महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने

राष्ट्रीय उद्याने    ठिकाण
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान    बोरिवली व ठाणे
पेंच राष्ट्रीय उद्यान    नागपूर
नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान    गोंदिया
ताडोबा राष्ट्रीय उद्यान    चंद्रपूर
गुगामल राष्ट्रीय उद्यान (मेळघाट)    अमरावती
चांदोली राष्ट्रीय उद्यान    सांगली, सातारा,
कोल्हापूर, रत्नागिरी

महाराष्ट्रातील अभयारण्ये

अभयारण्य    जिल्हा
कर्नाळा (पक्षी)    रायगड
माळठोक (पक्षी)    अहमदनगर
मेळघाट (वाघ)    अमरावती
भीमाशंकर (शेकरू खार)    पुणे
सागरेश्वर (हरिण)    सांगली
चपराळा    गडचिरोली
नांदूरमधमेश्वर (पक्षी)    नाशिक
देऊळगाव रेहकुरी (काळवीट)    अहमदनगर
राधानगरी (गवे)    कोल्हापूर
टिपेश्वर (मोर)    यवतमाळ
काटेपूर्णा    अकोला
अनेर    धुळे

माझा महाराष्ट्र

महाराष्ट्र(अर्थ:महान राष्ट्र) क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील तिसरे व लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य आहे. भारताच्या पश्चिम-मध्य भागात असलेल्या महाराष्ट्र राज्याची सीमा गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गोवा आणि दादरा आणि नगर-हवेली या केंद्रशासित प्रदेशांशी जोडलेली आहे. राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची किनारपट्टी आहे. मुंबई, देशातील सर्वात मोठे शहर, हे महाराष्ट्राच्या राजधानीचे शहर आहे. तर नागपूर शहर महाराष्ट्राची उपराजधानी आहे. आर्थिक व शैक्षणिक दृष्ट्या महाराष्ट्र भारताचे अग्रणी राज्य आहे. महाराष्ट्राला ऋग्वेदामध्ये "राष्ट्र" या नावाने संबोधले गेले आहे. अशोकाच्या काळात "राष्ट्रिक" आणि नंतर "महा राष्ट्र" या नावाने ओळखले जाउ लागले असे ह्युएन-त्सांग व इतर प्रवाशांच्या नोंदींवरून दिसून येते. हे नाव प्राकृत भाषेतील "महाराष्ट्री" या शब्दावरून पडले असण्याची शक्यता आहे. काही जण महाराष्ट्र या शब्दाचा अर्थ महार व रट्टा यांच्याशी लावतात परंतु काहींच्या मते हे नाव महाकांतार (महान वने- दंडकारण्य) या शब्दाचा अपभ्रंश आहे.
मराठा व पेशवे
छत्रपती शिवाजी महाराज
१७व्या शतकाच्या सुरुवातीस (पश्चिम महाराष्ट्रातील) मराठा-साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज स्थापन केले. छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली मराठ्यांनी आपले स्वतंत्र राष्ट्र निर्माण करणे सुरू केले. .. १६७४ मधील राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराजांच्या राज्याची 'अधिकृत' सुरुवात झाली.
ब्रिटिश राज्य व स्वातंत्र्योत्तर काळ
ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतात बस्तान घातले असताना मराठे व ब्रिटिश यांच्यात .. १७७७-१८१८ च्या दरम्यान तीन युध्दे झाली. ..१८१९ मध्ये ब्रिटिशांनी पेशव्यांना पदच्युत करून मराठ्यांचे राज्य काबीज केले.
महाराष्ट्र ब्रिटिशांच्या बॉम्बे राज्याचा एक भाग होता. बॉम्बे राज्यात कराची ते उत्तर दख्खन भाग समाविष्ट होते. अनेक राज्यकर्ते ब्रिटिशांचे वर्चस्व मानून आपापले राज्य सांभाळीत होते. मराठवाडा निजामाच्या अंमालाखाली राहिला. ब्रिटिशांनी सामाजिक सुधारणा तसेच अनेक नागरी सोयी-सुविधा आणल्या. परंतु त्यांच्या भेदभावी-निर्णयांमुळे व पारतंत्र्याच्या जाणिवेमुळे भारतीयांमध्ये असंतोष निर्माण झाला. विसाव्या शतकाच्या सुरुवातीस लोकमान्य टिळक यांनी ब्रिटिशांविरुध्द लढा उभारला जो पुढे महात्मा गांधी यांनी चालवला. मुंबई हे भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे एक महत्वाचे केंद्र होते.
महाराष्ट्र राज्याची निर्मिती
ऑगस्ट १५, .. १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर प्रांत व राज्यांची पुनर्रचना करण्याचे हाती घेतले गेले. साधारणतः भाषेप्रमाणे प्रांत निर्मिले जात होते. परंतु भारत सरकारने मुंबईसह महाराष्ट्र राज्य निर्मितीस नकार दिला. केंद्राच्या या पवित्र्याच्या विरोधात महाराष्ट्रातील जनतेने प्रखर आंदोलन केले. यात १०५ व्यक्तींनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले.केंद्र सरकार मुंबई महाराष्ट्रात समाविष्ट करण्याच्या विरोधात होते. आचार्य अत्रे, शाहीर साबळे, सेनापती बापट, डांगे इत्यादी प्रभृतींनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीला बळ दिले. आचार्य अत्र्यांनी मराठा या पत्रात आपली आग्रही भूमिका मांडली.
अखेर १ मे, १९६०ला महाराष्ट्राचे सध्याचे प्रमुख भौगोलिक विभाग कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ एकत्र करून सध्याच्या मराठी भाषिक महाराष्ट्राची रचना करण्यात आली. १९६० च्या दशकातील संयुक्त महाराष्ट्र चळवळीने महाराष्ट्राच्या विविध भौगोलिक भागांस एकत्र आणले.परंतु बेळगांव आणि आसपासचा परिसर व गुजरातेतील डांगी बोली बोलणारा प्रदेश महाराष्ट्रात समाविष्ट केला गेला नाही. बेळगांवासह ८६५ गावे महाराष्ट्रात सामील करण्यासाठी आजही प्रयत्न सुरु आहेत.
प्रशासन
मंत्रालय:महाराष्ट्र राज्य
भारतातील इतर राज्यांप्रमाणेच, राज्यपाल राज्याचा प्रमुख व्यक्ती असते. राष्ट्रपती केंद्र सरकारच्या सल्ल्याने राज्यपालांची नेमणूक करतात. राज्यपाल हे पद केवळ नाममात्र असते. राज्याचे शासन मुख्यमंत्री, चालवतात. या व्यक्तीकडे शासनाचे सर्वाधिक अधिकार असतात.महाराष्ट्र विधानसभा व मंत्रालय राजधानी मुंबई येथे आहे. मंत्रालयात राज्य सरकारची प्रशासकीय कार्यालये आहेत. मुंबई उच्च न्यायालय याच शहरात आहे. राज्य सरकारचे पावसाळी अधिवेशन मुंबई येथे तर हिवाळी अधिवेशन नागपूर (महाराष्ट्राची उपराजधानी) येथे होते.
महाराष्ट्रात दोन विधान-सदने (bicamel) आहेत. विधान सभेत लोकांनी प्रत्यक्षपणे निवडून दिलेले प्रतिनिधी असतात तर विधान परिषदेत अप्रत्यक्षरीत्या नियुक्त प्रतिनिधी असतात. महाराष्ट्राचे संसदेत ६७ प्रतिनिधी असतात, पैकी राज्यसभेत १९ प्रतिनिधी तर लोकसभेत ४८ प्रतिनिधी असतात.
विभाग
महाराष्ट्र राज्य ३५ जिल्ह्यात विभागले गेले आहे. या जिल्ह्यांचे समूह अथवा विभाग आहेत- औरंगाबाद, अमरावती, कोकण, नागपूर, नाशिक व पुणे. हे महाराष्ट्र शासनाचे अधिकृत राजस्व विभाग आहेत.
भौगोलिक, ऐतिहासिक व राजकीय-मतांनुसार महाराष्ट्रात पाच मुख्य विभाग आहेत: विदर्भ किंवा बेरार (नागपूर आणि अमरावती विभाग), मराठवाडा (औरंगाबाद विभाग), खानदेश व उत्तर महाराष्ट्र विभाग (नाशिक विभाग), देश किंवा पश्चिम महाराष्ट्र विभाग (पुणे विभाग) आणि कोकण (कोकण विभाग).
लोकजीवन
महाराष्ट्राच्या रहिवाशांना महाराष्ट्रीय अथवा मराठी माणूस असे संबोधतात. २००१च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या ९,६७,५२,२४७ आहे. महाराष्ट्र लोकसंख्येनुसार भारतातील दुस-या क्रमांकाचे राज्य आहे. मराठी बोलणा-यांची संख्या ६२,४८१,६८१ आहे. महाराष्ट्र राज्यापेक्षा जास्त लोकसंख्या असणारे केवळ ११ देश आहेत. लोकसंख्येची घनता ३२२./१ कि.मी. इतकी आहे. लोकसंख्येपैकी ५.०३ कोटी पुरुष व .६४ कोटी स्त्रिया आहेत. महाराष्ट्रातील शहरी लोकसंख्येची टक्केवारी ४२.% आहे. लिंग-गुणोत्तर (sex-ratio) ,००० पुरुषांमागे ९२२ महिला इतका आहे. ७७.२७% (पु-८६.%, स्त्रि-६७.%) लोकसंख्या साक्षर आहे. साक्षरता-वाढीचा दर १९९१-२००१ला २२.५७% होता.
मराठी ही महाराष्ट्राची अधिकृत भाषा आहे. त्याचबरोबर हिंदी व इंग्लिश शहरी भागात बोलली जाते. उत्तर-पश्चिम महाराष्ट्रात अहिराणी तर दक्षिण कोकणात मालवणी या मराठीच्या बोलीभाषा बोलल्या जातात. दख्खनच्या देश भागात 'देशी' विदर्भात '-हाडी' या बोलीभाषा अस्तित्वात आहेत.

जनरल नॉलेज
युरोपिय संघासोबत कोणत्या देशाची पहिली शिखर परिषद संपन्न झाली.
-
पाकिस्तान
२१ देशांची एशिया पॅसिफिक इकोनॉमिक को-ऑपरेशन (एपीइसी)ची २१ वी शिखर परिषद कोठे संपन्न झाली.
-
सिंगापूर

सन २०१२ चे एपीइसीची शिखर परिषद कोठे भरणार आहे?
-
रुस (ग्लारिवोस्तोक)
राष्ट्रमंडल शिखर संमेलनामध्ये कोणत्या देशाचा समावेश हा राष्ट्रमंडल सदस्य म्हणून करण्यात आला?
-
रवांडा
२४-२५ सप्टेंबर २००९ मध्ये जी-२० चे शिखर संमेलन कोणत्या ठिकाणी भरविण्यात आले होते?
-
अमेरिका (पिटर्सबर्ग)
१५ एप्रिल २०१० रोजी इब्साचे शिखर संघटनेचे चौथे शिखर संमेलन कोठे भरले होते?
-
ब्राझिलिया (ब्राझील)
सूर्यावर संशोधन करण्यासाठी ११ फेब्रुवारी २०१० रोजी नासाने कोणते यान पाठविले?
-
एॅटलस फाईव्ह
आरोग्य सेवा मिळविणे हा नागरिकांचा मूलभूत हक्क आहे, असे विधेयक मांडणारे राज्य कोणता?
-
आसाम
देशातील सर्वोच्च व उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संपत्ती जाहीर करण्याची मान्यता कधी दिली?
-
२६ ऑगस्ट २००९
चिनी नागरिकांच्या मते सर्वात प्रभावशाली परदेशी नेत्यांमध्ये समाविष्ट असलेले दोन भारतीय नेते कोण?
-
रवींद्रनाथ टागोर, पं.जवाहरलाल नेहरू
कोअर संस्थेतर्फे डॉरी स्ट्रोम्र्स पुरस्कार कोणाला जाहीर झाला?
-
डॉ. राणी बंग व अभय बंग
युरो या चलनाचा वापर करणाऱ्या देशांची संख्या किती?
-
१५
भारतातील पहिली इस्लामिक बँक कोठे स्थापन होणार आहे?
-
केरळ
भारतातील पहिली थ्री जी सेवा ग्राहकांना पुरवणारी कंपनी कोणती?
-
एमटीएनएल
यशवंतराव प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय पुरस्कार २००९ कोणाला देण्यात आला?
-
किशोरी अमोणकर
एक दिवस जीवनातला हे पुस्तक कोणी लिहिले?
-
नीला सत्यनारायण
भारतीय स्टेट बँकेत सन २००९ मध्ये कोणत्या बँकेचे विलिनीकरण करण्यात आले?
-
स्टेट बँक ऑफ इंदोर
आंतरराष्ट्रीय नाणे निधीमध्ये सर्वाधिक एसडीआर असणारा देश कोणता?
-
अमेरिका
न्यू जर्सी येथील पहिले विश्व मराठी नाटय़ संमेलन २०१० चे अध्यक्ष कोण?
-
रामदास कामत
ग्रीन हाऊस गॅस उत्सर्जनमध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो?
-
तिसरा
साहित्य क्षेत्रातील अतिशय मानाचा समजला जाणारा साहित्य अकादमी पुरस्कार सन २०१० (मराठी साहित्य) कोणाला जाहीर झाला?
-
डॉ. अशोक केळकर
भारतीय खेळाडू सचिन तेंडुलकर याने कोणत्या संघाविरुद्ध कसोटीतील ५० वे शतक बनविण्याचा विक्रम केला?
-
दक्षिण आफ्रिका
या तीन राष्ट्रांच्या समूहांनी भूक व गरिबी मिटविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी संयुक्त राष्ट्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले?
-
इब्सा समूह
या भारतीय पत्रकारास विज्ञान पत्रकारितेसाठी अमेरिकेतील जियोफिजिकल युनियन (एजीयू) चा डेव्हिड पर्लमॅन एॅवॉर्ड देण्यात आला.
-
पल्लव बागला
भारताला प्रथमच इंटरपोलच्या या कार्य समूहामध्ये सचिव पदावर निवडण्यात आले.
-
वन्यजीव अपराध कार्य समूह
संयुक्त राष्ट्र बालनिधी (युनिसेफ) ने भारतीय अशिक्षित बालकांसाठी ऑनलाईन शिक्षणसेवा सुरू केली आहे. या अभियानाला देण्यात आलेले नाव.
-
आवाज दो
या बँकेने आपल्या ग्राहकांसाठी कोणत्याही शाखेवरून क्रेडिट कार्डने रोख पसे काढण्याची सोय केली आहे.
-
भारतीय स्टेट बँक
चीन येथे पार पडलेल्या १६ व्या आशियाई स्पध्रेत भारताला कितव्या स्थानावर समाधान मानावे लागले?
-
सहाव्या
१६ व्या आशियाई स्पध्रेत भारताने किती सुवर्णपदकांची कमाई केली?
-

नोव्हेंबर २०१० मध्ये १६ व्या आशियाई स्पध्रेत चीनने एकूण किती पदके जिंकून प्रथम स्थान मिळविले?
-
१९९
जास्त वजनाचे उपग्रह सोडण्यासाठी इस्त्रो २०१० पर्यंत कोणते शक्तीशाली अग्निबाण सोडणार आहे?
-
जीएसएलव्ही मार्क -३
सन २०१० चा एच.के. फिरोदिया प्रतिष्ठानचा पहिला प्राईड ऑफ इंडिया पुरस्कार कोणाला देण्यात आला?
-
डॉ. व्यंकटरामन राधाकृष्णन
राज्यातील वृद्ध, अपंग, निराधार यांना राज्य शासनाकडून मिळणारे अनुदान घरपोच देण्याच्या योजनेची सुरुवात या जिल्हयापासून होणार आहे.
-
कोल्हापूर
मध्य प्रदेश सरकारतर्फे देण्यात येणारा लता मंगेशकर पुरस्काराने २००९-१० कोणाला सन्मानित करण्यात आले?
-
अनुराधा पौडवाल
मिस अर्थ स्पर्धा २०१०-११ कोठे पार पडली?
-
व्हिएतनाम
२०१०-११ चा मिस अर्थ किताब पटकावणारी सुंदरी?
-
निकोल फारिया (भारत)
अमेरिकेने सुरू केलेले ऑपरेशन इराकी फ्रिडमचे राष्ट्रपती बराक ओबामा यांनी केलेले नामकरण
-
ऑपरेशन न्यू डॉन
शहरातील कोणत्याही ठिकाणचे वायू प्रदूषण, वायू गुणवत्ता यांचे पूर्वानुमान लावण्यासाठी सुरू करण्यात आलेली नवीन प्रणाली
-
सफर
आंध्र प्रदेशमधील तसेच देशातील तिसरा सर्वात मोठा बायोस्फियर रिझव्‍‌र्ह या ठिकाणी उभारण्यात येणार आहे
-
शेषाचलम पर्वत
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या ५४ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०१० मधील महाराष्ट्र केसरीचा मानकरी
-
समाधान घोडके
आशियाई क्रीडा स्पध्रेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा सॅमसंगच्यावतीने दिल्या जाणार्या पुरस्कार २०१० चा मानकरी
-
विजेंदर सिंग
फ्रेंच सरकारने १९८४ मध्ये कला साहित्य क्षेत्रातील अक्षरांचा शिलेदार ही पदवी बहाल केलेले प्रसिद्ध कला समीक्षक.
-
ज्ञानेश्वर नाडकर्णी
बालगंधर्व अ‍ॅण्ड हिज मराठी थिएटर या पुस्तकाचे लेखक
-
ज्ञानेश्वर नाडकर्णी
सत्यकथांमधून ज्ञानेश्वर नाडकर्णी यांनी या नावाने लेखन केले.
-
तुकाराम शेंगदाणे
साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या साहित्यिकास दिला जाणारा िवदा करंदीकर जीवनगौरव पुरस्काराचा पहिला मानकरी
-
विजया राजाध्यक्ष
पब्लिक कॉज रिसर्च फाऊंडेशनतर्फे दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय माहिती अधिकार पुरस्कार मानकऱ्यांमध्ये यांचा समावेश आहे.
-
विनिता कामटे
भारताचे सहावे पंतप्रधान चौधरी चरणसिंह यांचा जन्मदिवस.. दिन म्हणून साजरा केला जातो?
-
किसान दिन
हा दिवस पंतप्रधान चौधरी चरणसिंह यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ किसान दिन म्हणून साजरा केला जातो.
-
२३ डिसेंबर
८४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात (ठाणे) यांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले?
-
डॉ. द.भि. कुलकर्णी.
जनरल नॉलेज: देशी व विदेशी
सन २०३२ पर्यंत देशात एकूण किती अणुऊर्जा पार्क स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली आहे?
-
पाच अणुऊर्जा पार्क
ऑक्टोबर २०१० मध्ये पार पडलेल्या १९ व्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतातर्फे सर्वाधिक सुवर्णपदक या खेळाडूने जिंकले.
-
गगन नारंग
सन २०११ मधील १० वे अखिल भारतीय नाटय़संमेलन कोठे आयोजित करण्यात आले आहे?
-
रत्नागिरी
फ्रान्स सरकारतर्फे दिला जाणारा फ्रान्स सर्वोच्च नागरी पुरस्कारहा कोणत्या भारतीय व्यक्तीस देण्यात आला?
-
पंडित हरिप्रसाद चौरसिया
अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था (नासा) अंतराळवीरांना यानाद्वारे मंगळग्रहावर नेऊन सोडणार आहे, या मोहिमेचे नाव काय?
-
हंड्रेड एअर स्टारशिप
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सर्वश्रेष्ठ खेळाडूचा डिक्सनपुरस्कार हा कोणाला प्रदान करण्यात आला आहे?
-
ट्रेसिया स्मिथ (जमैका)
चीन येथे पार पडलेल्या १६ व्या एशियाई स्पर्धेचे घोषवाक्य काय होते?
-
थ्रिलिंग गेम्स, हार्मोनियस एशिया
सन २०१० चा एशियाई सर्वश्रेष्ठ वित्तमंत्रीचा पुरस्कार कोणास देण्यात आला आहे?
-
प्रणव मुखर्जी
देशातील कोणत्या राज्याचे घरेलू उत्पादन (ॅरऊढ) ची वृद्धी दर सर्वाधिक आहे?
-
छत्तीसगड
जी-२० राष्ट्रांचे वित्तमंत्री यांचे दोन दिवसांचे संमेलन ऑक्टोबर २०१० मध्ये कोठे पार पडले?
-
दक्षिण कोरिया
चालू वर्षी २०१० मध्ये भारताचा आर्थिक वृद्धी दर हा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अंदाजानुसार किती प्रतिशत असेल?
-
९.७ टक्के
भारतामध्ये कोणत्या ठिकाणी आशियातील पहिली डीएनए बँक स्थापन केली जाणार आहे?
-
लखनौ
सहारा इंडियातर्फे देण्यात येणारा सहारा इंडिया सर्वश्रेष्ठ पुरुष खिलाडी म्हणून कोणाची घोषणा करण्यात आली आहे?
-
सुशीलकुमार (कुस्ती)
भारतातील कोणकोणत्या राज्यात उर्दूला द्वितीय भाषा म्हणून दर्जा देण्यात आला आहे?
-
बिहार व उत्तर प्रदेश
सन २०१२ मध्ये लंडन येथे होणाऱ्या ऑलिम्पक स्पर्धेसाठी पात्र ठरलेला पहिला भारतीय केळाडू कोणता?
-
गगन नारंग
अभियांत्रिकी व वैद्यकीय शिक्षण मातृभाषेत उपलब्ध करून देणारे भारतातील पहिले राज्य कोणते?
-
तामिळनाडू
विल्यम हन्ना व जोसेफ बार्बरा यांची निर्मिती असलेल्या टॉम अ‍ॅण्ड जेरी या जगप्रसिद्ध कार्टूनला सन २०१० मध्ये किती वर्षे पूर्ण झाली?
-
७० वर्षे.
जागतिक प्रभावशाली महिलांच्या यादीत इंदिरा गांधी यांना कितवे स्थान प्राप्त झाले आहे?
-
९ वे स्थान
भारताच्या कोणत्या राज्यात लोक सेवा गॅरंटी अधिनियम २०१० लागू करण्यात आला?
-
मध्य प्रदेश
१९ व्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये भारताने तिन्ही पदके (सुवर्ण, रौप्य, कांस्य) कोणत्या खेळामध्ये जिंकली आहेत?
-
थाळीफेक
सन २०१० चा अनंत भालेराव पुरस्कार हा कोणाला जाहीर करण्यात आला आहे?
-
ना. धों. महानोर
भारत सरकारने अपंगांसाठी विमा योजना चालू केली आहे, या योजनेचे नाव काय?
-
निर्भय
डीआरडीओने ३०० कोटी रुपयांची क्षेपणास्त्रे व अग्निबाण यांना लागणाऱ्या इंधनाचे उत्पादन करणारी सुविधा कोणत्या शहरात स्थापन केली?
-
नाशिक
एक्सपरिमेंटल सॅटेलाईट कम्युनिकेशन अर्थस्टोन हे अवकाश संशोधन केंद्र कोणत्या राज्यात आहे?
-
महाराष्ट्र
जानेवारी २०११ मध्ये होणाऱ्या जागतिक मराठी संमेलन शोध मराठी मनाचाया संमेलनाचे अध्यक्ष म्हणून यांची निवड करण्यात आली आहे?
-
डॉ. विजय भटकर
परदेशात गांधीवादी तत्त्वे व मूल्ये यांच्या प्रसारासाठी देण्यात येणारा सन २०१० चा जमनालाल बजाज पुरस्कार कोणाला जाहीर झाला?
-
लिया डिस्किन (ब्राझील)
फॅशन जगतमध्ये अभूतपूर्व योगदानाबद्दल फ्रान्सचा प्रतिष्ठित नागरी सन्मान पुरस्कार कोणाला देण्यात आला?
-
रितू बेरी (भारत)
जागतिक पहिला विश्व सांख्यिकी दिवस म्हणून कोणता दिवस साजरा करण्यात आला?
-
२० ऑक्टोबर.
जर्मनी-भारत यांच्या मैत्रीचे प्रतीक म्हणून सन २०१२-१३ हे जर्मनीमध्ये काय म्हणून साजरे होणार आहे?
-
भारतवर्ष
विकसनशील देशाची अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेस फॉर द डेव्हलपिंग वर्ल्डची विज्ञान परिषद कोठे पार पडली?
-
हैदराबाद.
चीन येथे नोव्हेंबर २०१० मध्ये पार पडलेल्या १६ व्या एशियाई स्पर्धेचे शुभंकर काय ठरवण्यात आले आहे?
-
बकरींचा समूह
कोणत्या सामाजिक कार्यकर्त्यांस सन २०१० चा लाल बहादूर शास्त्री पुरस्कार २०१० चा कोणाला प्रदान करण्यात आला?
-
अरुणा रॉय
संयुक्त राष्ट्राच्या कोणत्या परिषदेवर भारताची २ वषार्ंकरिता अस्थायी स्वरूपात निवड करण्यात आली?
-
सुरक्षा परिषद
संपूर्ण स्वदेशी बनावटीची भारतातील ७०० मेगाव्ॉट क्षमतेच्या अणुभट्टीची उभारणी सर्वप्रथम कोठे करण्यात येत आहे?
-
गुजरात
भारतात नोव्हेंबरअखेर स्वाइन फ्लूचे सर्वाधिक बळी कोणत्या राज्यात झाले?
-
महाराष्ट्र (९३५)
नोव्हेंबरमध्ये पार पडलेल्या पंधराव्या आदित्य बिर्ला पुरस्कारामध्ये कलाशिखर पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला?
-
पद्मश्री राज बसेरा.
केंद्रीय अपारंपरिक ऊर्जा मंत्रिमंडळाने आशियातील सर्वात मोठा सौर वीज प्रकल्प कोठे उभारण्याची घोषणा केली आहे?
-
नागपूर
देशात प्रथमच पुणे विद्यापीठातर्फे संगणक युगात अपंग मागे राहू नये म्हणून विकसित करीत असलेली वेबसाईट कोणती?
-
ब्लाइंड फ्रेंडली
सन २०१० चा एच. के. फिरोदिया प्रतिष्ठानचा पहिला प्राईड ऑफ इंडियाचा पुरस्कार कोणाला जाहीर झाला?
-
डॉ. वेंकटरमन रामकृष्णन
५७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात कोणता चित्रपट सवरेत्कृष्ट ठरला?
-
कलुट्टी श्रांक (बंगाली)
देशात युनिसेफतर्फे सुरू करण्यात आलेले देशातील पहिले पोषण पुनर्वसन केंद्र कोठे चालू आहे?
-
लातूर.
भारत-ब्रिटन यांचा संयुक्त वायुसैनिक अभ्यास प. बंगाल येथे पार पडला, या अभ्यास मोहिमेचे नाव?
-
इंद्रधनुष्य.
आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, प्रादेशिक पुरस्कार २०१०
आंतरराष्ट्रीय पुरस्कार २०१०
१) जागतिक ओझोन पुरस्कार २०१०
-
डॉ. राजेन्द्र शेळे

२) जागतिक प्रियदर्शनी अकादमी पुरस्कार २०१०
-
डॉ. अनिल काकोडकर
३) साहित्याचा नोबेल पुरस्कार २०१०
-
मारीओ लोसा (स्पॅनिश)
४) बुकर पुरस्कार २०१० - डॉवर्ड जेकबसन
५) आंतरराष्ट्रीय गांधी पुरस्कार २०१०
-
डॉ. विजय पन्नीकर
६) आशियाई अर्थमंत्री पुरस्कार २०१०
-
प्रणव मुखर्जी
७) वैद्यकशास्त्र नोबेल पुरस्कार २०१०
-
रॉबर्ट एडवर्डस
८) रेमन मॅगसेसे पुरस्कार २०१० - बर्निडो दाम्पत्य
९) शांततेचा नोबेल पुरस्कार २०१०
-
ली शावबो (चीन)
१०) सर्वोच्च फ्रेंच नागरी पुरस्कार २०१०
-
बासरी वादक- पंडित हरीप्रसाद चौरसिया
११) बिझिनेस एक्सलन्स- बिझ पुरस्कार २०१०
-
धनंजय दातार
१२) आंतरराष्ट्रीय अ‍ॅलन टी वॉटरमन पुरस्कार २०१० - सुभाष खोत
१३) अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार २०१०
-
पीटर डायमंड व डेल मॉर्टन्सन (अमेरिका)
१४) जागतिक शांतता पुरस्कार २०१०
-
डॉ. विजय भटकर
१५) महात्मा गांधी शांतता पुरस्कार २०१०
-
जॉन ब्रम्बी
१६) भौतिकशास्त्र नोबेल पुरस्कार २०१०
-
आंद्रे जेईस व कॉन्स्टेनटीन नोव्होसेलॉव्ह (रशिया)
१७) रसायनशास्त्र नोबेल पुरस्कार २०१०
-
रिचर्ड हेक (अमेरिका, इचि नेगेशी (जपान), अकिरा सुझुकी (जपान)

राष्ट्रीय पुरस्कार २०१०

१८) लोकमान्य टिळक पुरस्कार २०१०
-
शीला दीक्षित
१९) लालबहादूर शास्त्री पुरस्कार- २०१०
-
अरुणा रॉय
२०) राजीव गांधी सद्भावना पुरस्कार २०१०
-
मौलाना वहीहूदीन खान
२१) राष्ट्रीय संख्याशास्त्र पुरस्कार २०१०
-
प्रा. अलोक डे
२२) राष्ट्रीय साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार २०१० - जयप्रकाश सावंत
२३) प्रियदर्शिनी साहित्य पुरस्कार २०१०
-
मोनिका गजेंद्रगडकर
२४) रविन्द्रनाथ टागोर शांती पुरस्कार २०१०
-
इरोम शमिला
२५) राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार २०१०
-
सायना नेहवाल
२६) भारतीय साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कार २०१० - डॉ. अनिल अवचट
२७) राष्ट्रीय किशोरकुमार पुरस्कार २०१०
-
यश चोप्रा
२८) शीख ऑफ द इयर पुरस्कार २०१०
-
अमरजीत सिंग
२९) राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार २०१०
-
अनुराधा पौडवाल
३०) पहिला ग्लोबल इंडियन म्युझिक पुरस्कार २०१० - लता मंगेशकर
३१) मदर तेरेसा पुरस्कार २०१०
-
डॉ. सुखदेव थोरात
३२) होमी भाभा पुरस्कार २०१०
-
डॉ. अनिल काकोडकर
३३) पहिला कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार २०१० - कन्नड साहित्यिक जयंत कैकिनी
३४) पी. सी. महालनोवीस पुरस्कार २०१०
-
अभिमान गिते
३५) द्रोणाचार्य पुरस्कार २०१० - सुभाष अग्रवाल

प्रादेशिक पुरस्कार २०१०

३६) विष्णुदास भावे पुरस्कार २०१०
-
फैयाज शेख
३७) शाहू महाराज पुरस्कार २०१०
-
अ. ह. साळंखे
३८) ज्ञानोबा- तुकाराम पुरस्कार २०१०
-
जगन्नाथ पवार
३९) दलित साहित्य पुरस्कार २०१०
-
अभिमान गिते
४०) चतुरंग जीवन गौरव पुरस्कार २०१०
-
डॉ. अशोक रानडे
४१) लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार २०१० - कुमार केतकर
४२) व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्कार २०१०
-
आशा काळे
४३) राजीव गांधी कला पुरस्कार २०१०
-
सचिन खेडकर
४४) राजकपूर जीवन गौरव पुरस्कार २०१०
-
मनोज कुमार
४५) लता मंगेशकर पुरस्कार २०१०
-
सुनिता चव्हान
४६) अनंत भालेराव पुरस्कार २०१०
-
ना. धों. मनोहर
४७) गदिमा पुरस्कार २०१० - मधू मंगेश कर्णिक
४८) दलित साहित्य अकादमी पुरस्कार २०१०
-
संभाजी गिते
४९) जैन बंधू प्रभावती पुरस्कार २०१०
-
उत्तम कांबळे
५०) फुलोत्सव कृतज्ञता सन्मान २०१०
-
सिंधुताई सकपाळ
जनरल नॉलेज : केंद्र व राज्य सरकारने नियुक्त केलेल्या समित्या आणि आयोग
भूषण गगराणी समिती- महाराष्ट्रातील ग्रामपंचायती व त्यांच्या समस्यांबाबत शिफारसी करण्याकरिता
डॉ. नरेंद्र जाधव समिती- विदर्भातील शेतकऱ्यांच्या सतत नापिकी व कर्जबाजारीपणामुळे होणाऱ्या आत्महत्या रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने जाहीर केलेल्या विशेष पॅकेजच्या अंमलबजावणीबाबत मूल्यमापन करण्यासाठी
राम प्रधान समिती- २६/११ च्या मुंबईवरील अतिरेकी हल्ल्याच्या संदर्भात शासनाने नेमलेली समिती.
माधवराव चितळे समिती- मुंबईतील पूर परिस्थितीवर अभ्यास करण्यासाठी
न्या. गुंडेवार आयोग- मुंबईतील घाटकोपर येथील रमाबाई आंबेडकर नगरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर गोळीबाराची चौकशी करण्यासाठी
बाळकृष्ण रेणके आयोग- भटक्या विमुक्त जाती-जमातीच्या कल्याणाकरिता
न्या. बापट आयोग (२००८)- मराठा समाजास आरक्षणसंबंधी नेमलेला आयोग (आरक्षण देऊ नये अशी शिफारस)
न्या. सराफ आयोग (२००९) मराठा समाज आरक्षणासंबंधी नेमलेल्या बापट आयोगाच्या अहवालाची फेरतपासणी करण्याकरिता.
न्या. राजन कोचर समिती- सातारा जिल्ह्य़ातील मांढरदेवी येथील झालेल्या चेंगराचेंगरी दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी
डॉ. अभय बंग समिती- कुपोषणामुळे होणाऱ्या बालमृत्यूच्या चौकशीकरिता
अमरावती पॅटर्न ही मोहीम राज्य शासनाने कुपोषण निर्मूलन- संदर्भात सुरू केली.
विलासराव देशमुख निवडणूक व्यवस्थापन समिती- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्षपद केंद्रीय अवजड उद्योगमंत्री विलासराव दशमुख यांच्याकडे सोपविण्यात आले.
देशमुख, दांडेकर, देऊस्कर समिती- पाणी वाटप प्रश्नी राज्यात नेमलेली समिती
प्रा. वि. म. दांडेकर समिती- प्रादेशिक असमतोलाचा अभ्यास करून त्यावर उपाय सुचविण्यासाठी
द. म. सुकथनकर समिती (जून १९९६)- मुंबईतील जुन्या मोडकळीस आलेल्या- इमारतींचा प्रश्न सोडविण्यासाठी व उपाय सुचविण्यासाठी
डॉ. विजय केळकर समिती- देशातील साखर उद्योगाचा सर्वागीण आढावा घेऊन ठोस उपाययोजना करण्यासाठी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी नेमलेली समिती
व्ही. रंगनाथन समिती- महाराष्ट्रातील अवर्षणप्रवण क्षेत्रातील सिंचनाचा तालुका निहाय अनुशेष निश्चित करण्यासाठी व निर्मूलन करण्यासाठी राज्य सरकारने नेमलेली समिती
*
नंदलाल समिती- नागपूर महानगरपालिकेतील क्रीडा साहित्य घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी
प्रमोद नवलकर समिती- सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार राज्य सरकारने अल्पवयीन वेश्यांचा अभ्यास करण्यासाठी नेमलेली समिती
प्रा. जनार्दन वाघमारे समिती- नांदेड येथील स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठाच्या स्थापनेसाठी नेमलेली समिती
पी. एस. पाटणकर समिती- महाराष्ट्रातील नवीन नांदेड महसूल आयुक्तालयाच्या स्थापनेसंबंधी
वसंत पुरके समिती (२००८)- शालेय अभ्यासक्रमात लैंगिक शिक्षणाचा समावेश करण्याबाबत परीक्षण करण्याकरिता राज्य सरकारने नेमलेली समिती
सुनील तटकरे समिती (२००९)- रायगडावरील किल्ल्यातील मेघडंबरीत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यासंदर्भात नेमलेली समिती
अशोक बसाक समिती- दूध दरवाढ व खरेदी विक्री धोरण ठरविण्याबाबत
न्या. राजिंदर सच्चर समिती- मुस्लिमांच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक दर्जाचा अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकारने नियुक्त केलेली समिती
जगदीश सागर समिती (१९९५)- नवी दिल्लीच्या कॅनॉट प्लेसमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाची चौकशी करण्यासाठी
न्या. बी. एन. श्रीकृष्ण आयोग- १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटांची चौकशी करण्यासाठी
के. नलिनाक्षण समिती - ठाणे महानगर पालिकाअंतर्गत धोकादायक इमारतीमागील कारणे शोधण्यासाठी नेमलेली समिती तसेच ठेकेदारांचे भ्रष्टाचाराबद्दल
नंदलाल समिती- ठाणे महानगरपालिकेतील गैरव्यवहारप्रकरणी नेमलेली समिती
न्या. बी. एन. श्रीकृष्ण- सहाव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष
न्या. कुलदीपसिंग समिती - मतदारसंघाच्या पुनर्रचनेच्या संबंधीचा अभ्यास करण्यासाठी
लिबरहान आयोग बाबरी मशीद विध्वंसप्रकरणी चौकशी करण्यासाठी
न्या. नानावटी आयोग/ न्या. बॅनर्जी समिती- गोध्रा हत्याकांड चौकशी करण्यासाठी
फुकन आयोग (२००४)- संरक्षण क्षेत्रातील लाचखोरी व तहलका चौकशी करण्यासाठी
मणिसाना आयोग- पत्रकारासाठी नेमलेल्या वेतन आयोगानुसार वृत्तपत्रांमध्ये काम करणाऱ्या पत्रकार व गैरपत्रकार कर्मचाऱ्यांना वेतनात ३० टक्के वाढ (अपूर्ण)
Current Events 2010
१) पुरस्कार, मान-सन्मानविषयक घडामोडी :
* २०१०च्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे- दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती ली म्यंगबाक होते.
*
२००९चा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार- बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसिना वाजेद यांना प्रदान.
*
दिवंगत गांधीवादी नेत्या निर्मला देशपांडे यांना नुकताच पाकिस्तान सरकारने 'सितारा-ह-इम्तियाझ' पुरस्कार मरणोत्तर जाहीर केला.
*
४६व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवात सवरेत्कृष्ट चित्रपटाचा कै. दादासाहेब फाळके पुरस्कार 'हरिश्चंद्राची फॅक्टरी' या चित्रपटाला मिळाला. (दिग्दर्शक-परेश मोकाशी)
*
२००९चा बुकर पुरस्कार-कॅनडाच्या लेखिका अ‍ॅलिस मुन्रो यांना मिळाला.
*
महाराष्ट्र शासनाच्या संत ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कारासाठी नुकतीच जगन्नाथ महाराज पवार-नाशिककर यांची निवड (यापूर्वी रा. चि. ढेरे व ह.भ.प. दादामहाराज मनमाडकर यांना गौरविण्यात आले.)
*
२००९ चा रॅमन मॅगसेसे पुरस्कार-सामाजिक कार्यकर्ते दीप जोशी यांना मिळाला.
*
२००८चा भारतरत्न पुरस्कार-पं. भीमसेन जोशी. या अगोदर २००१ मध्ये लतादीदी मंगेशकर व बिस्मिल्ला खाँ यांना मिळाला. हा पुरस्कार भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असून सुरुवात सन १९५४ सालापासून झाली.
*
पहिला भारतरत्न पुरस्कार-सी. राजगोपालाचारी, एस. राधाकृष्णन व सी. व्ही. रामन यांना मिळाला.
*
२००९चे शांततेचे नोबेल पारितोषिक-बराक ओबामा.
*
२००९चे रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक-व्यंकटरामन रामकृष्णन
*
भारतातील पहिले नोबेल पारितोषिक विजेते-रवींद्रनाथ टागोर (१९१३-साहित्य)
*
२००९चा साहित्य अकादमीचा पुरस्कार-हिंदी कवी कैलास वाजपेयी यांच्या 'हवा में हस्ताक्षर'ला देऊन गौरविण्यात आले.
*
२००९ची मिस वर्ल्ड-कायनी अल्दोरिनो (जिब्राल्टर)
*
२००८चा दादासाहेब फाळके पुरस्कार-सिनेमॅटोग्राफर बी. के. मूर्ती यांना देऊन गौरविण्यात आले.
*
२००९ चा महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार-अभिनेत्री सुलोचना.
*
२००९ चा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार- प्रणव मुखर्जी
*
२००९चा जनस्थान पुरस्कार (कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक)- ना. धों. महानोर
*
२००९चा महात्मा गांधी शांतता पुरस्कार- म्यानमारच्या ऑग सान स्यू की यांना मिळाला.
*
सोनिया गांधी व मनमोहन सिंग यांना अलिगड मुस्लिम विद्यापीठाकडून 'डी. लिट' पदवी देऊन गौरविण्यात आले.
*
परमसंगणकाचे जनक डॉ. विजय भटकर यांची आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या एसीएम फेलो पुरस्कारासाठी नुकतीच निवड झाली.

२) निवड, नेमणूकाविषयक घडामोडी :
* १५व्या लोकसभेत सर्वात तरुण खासदार व मंत्री : अगाथा संगमा
*
नुकतीच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी शिवशंकर मेनन यांची नेमणूक
*
भारताचे नवे २६वे लष्करप्रमुख म्हणून व्ही. के. सिंग ३१ मे २०१० पासून सूत्रे हाती घेतील.

नवीन राज्यपालांच्या नियुक्त्या :
पश्चिम बंगाल    - एम. के. नारायणन
राजस्थान    - प्रभा राव
केरळ    - रा. सू. गवई
पंजाब    - शिवराज पाटील
छत्तीसगड    - शेखर दत्त
महाराष्ट्र    - के. शंकरनारायणन
*
भारतीय हवाई दलाचे प्रमुख-प्रदीप वसंत नाईक (२२वे) एअरचीफ मार्शल
*
जागतिक आरोग्य संघटनेचे उपसंचालक-डॉ. रघुनाथ माशेलकर
*
भारताचे मालदीव येथील राजदूत-ज्ञानेश्वर मुळे
*
भारताचे नौदल प्रमुख-अ‍ॅडमिरल निर्मलकुमार वर्मा (१७वे)
*
राष्ट्रीय भटक्या-विमुक्त जमाती आयोगाचे अध्यक्ष-बाळकृष्ण रेणके
*
विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष-डॉ. सुखदेव थोरात
*
इस्रोचे नवीन अध्यक्ष-डॉ. के. राधाकृष्णन
*
राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष-डॉ. वसंत गोवारीकर
*
युनोचे महासंचालक-वान की मून (दक्षिण कोरिया)
*
अमेरिकेतील भारताच्या नव्या राजदूत-मीरा शंकर
*
महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक आयुक्त-नीला सत्यनारायण
*
अफगाणिस्तानचे अध्यक्ष-हमीद करझई
*
चीनचे अध्यक्ष-हू जिंताओ, पंतप्रधान-वेन जियाबाओ
*
नेपाळचे अध्यक्ष-डॉ. रामबरन यादव, पंतप्रधान-माधवकुमार नेपाळ
*
रशियाचे अध्यक्ष-दिमित्री मेदवेदेव, पंतप्रधान-ब्लादिमीर पुतीन
*
आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाचे महासंचालक-युकिया अमानो (जपान)
*
नामचे महासचिव-होस्नी मुबारक
*
राष्ट्रकूलचे महासचिव-कमलेश शर्मा
*
जागतिक बँकेचे अध्यक्ष-रॉबर्ट झोएलिक
*
सार्कचे अध्यक्ष-महिंद्रा राजपक्षे (श्रीलंका)

३) बहुचर्चित पुस्तके :
* रिटर्न टू अल्मोडा-आर. के. पचौरी
*
द ग्रेट इंडियन नॉवेल-शशी थरूर
*
द व्हाईट टायगर-अरविंद अडिगा
*
द ओल्ड प्ले हाऊस-कमलादास सुरैय्या
*
ड्रीम्स ऑफ माय फादर (आत्मचरित्र)-बराक ओबामा
*
मधुशाला-हरिवंशराय बच्चन
*
गॉन विथ द विंड-मार्गारेट मिचेल
*
सुपरस्टार इंडिया-शोभा डे
*
द कोर्स ऑफ माय लाईफ-सी. डी. देशमुख
*
संतसूर्य तुकाराम-डॉ. आनंद यादव
*
ए कॅबिनेट सेक्रेटरी लुक्स बॅक-बी. जी. देशमुख
*
स्पीकर्स डायरी-मनोहर जोशी
*
माय प्रेसिडेन्शियल इयर्स-डॉ. व्यंकटरामण
*
डेबू-विठ्ठल वाघ
*
द थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाईफ, फाईव्ह पॉईंट समवन-चेतन भगत
*
यूअर्स सिंसयर्ली टुडे-नटवर सिंह
*
तहान, बारोमास-सदानंद देशमुख

४) विविध महत्त्वाच्या समित्या व आयोग :
* राम प्रधान समिती - मुंबईवरील अतिरेकी हल्ल्याच्या संदर्भात शासनाने नेमलेली समिती
*
किरीट पारीख समिती - पेट्रोलियम पदार्थाच्या किमतीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांनी नियुक्त केलेली समिती
*
अभिजित सेन समिती - देशातील अन्नधान्य किमतीवर वायदे बाजाराचा कितपत परिणाम होतो हे तपासण्यासाठी नेमण्यात आली.
*
डॉ. यु. म. पठाण समिती - महाराष्ट्रातील शालेय अभ्यासक्रमात संत साहित्याच्या समावेशाकरिता नेमण्यात आलेली समिती
*
माधवराव चितळे समिती - मुंबईतील पूरस्थितीवर अभ्यास करण्याकरिता
*
डॉ. अभय बंग - राज्यातील कुपोषित बालमृत्यू मूल्यमापन करण्याकरिता
*
न्या. राजेंद्र सच्चर आयोग - मुस्लीम समाजातील आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक परिस्थितीच्या मागासलेपणाची कारणे शोधण्यासाठी
*
रघुनाथ माशेलकर समिती - बनावट औषधांवर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना सुचविणे
*
शरद पवार समिती - शीतपेयातील हानिकारक घटक शोधण्यासाठी
*
इंद्रजित गुप्ता समिती - निवडणुकीतील भ्रष्टाचार शोधण्यासाठी
*
अरुण बोंगिरवार समिती - केंद्रीय नागरी सेवेत महाराष्ट्रीय तरुणांचे प्रमाण वाढविण्याकरिता
*
कुरूदीपसिंह आयोग - लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची पुनर्रचना करण्याकरिता
*
डॉ. नरेंद्र जाधव समिती - विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याकरिता व कारणे, उपाययोजना शोधण्याकरिता
*
आर. के. राघवन समिती - शैक्षणिक संस्थांमधील रॅगिंगचे प्रकरण रोखण्याकरिता
*
न्या. नानावटी आयोग - गोध्रा हत्याकांड (गुजरात) चौकशी करण्याकरिता
*
न्या. बी. एन. श्रीकृष्ण आयोग - सहाव्या केंद्रीत वेतन आयोगाकरिता
*
यशपाल समिती - देशातील उच्च शिक्षण धोरणात आमूलाग्र सुधारणा सुचविणे
*
मुखोपाध्याय समितीच्या शिफारशीवरून महाराष्ट्रात दुचाकी वाहनचालकांना हेल्मेट सक्तीचे करण्यात आले

५) विविध ऑपरेशन्स
* ऑपरेशन क्लीअर - आसाममध्ये उल्फा अतिरेक्यांविरुद्ध राबविलेली मोहीम
*
ऑपरेशन चमर्स - काश्मीरमध्ये लपलेल्या अतिरेक्यांविरुद्ध भारतीय सेनेने राबविलेली मोहीम
*
ऑपरेशन रेडडॉन - सद्दाम हुसेनला पकडण्यासाठी अमेरिकेने राबविलेली मोहीम
*
ऑपरेशन पुशबॅक - भारतातील बांगलादेशी नागरिकांच्या विरोधात राबविलेली मोहीम
*
ऑपरेशन ब्लॅकबोर्ड - प्राथमिक शिक्षण स्तरावर किमान सुविधा उपलब्ध करून देण्यासाठीची मोहीम
*
ऑपरेशन मेघदूत - भारतीय सेनेने सियाचीन खोऱ्यात राबविलेली मोहीम
*
ऑपरेशन ब्लू स्टार - भारतीय सेनेने सुवर्णमंदिरात लपलेल्या अतिरेकीविरोधी मोहीम
*
ऑपरेशन विजय - कारगिल युद्धामध्ये पाकिस्तानी घुसखोरांना हाकलण्यासाठी राबवलेली मोहीम (२६ मे ते २६ जुलै १९९९)
*
ऑपरेशन सनशाईन - कोलकात्यातील वाहतूक व्यवस्थित होण्यासाठी रस्त्यावरील अतिक्रमणे व विक्रेत्यांविरुद्ध राबवलेली मोहीम
*
ऑपरेशन साहाय्यता - महाराष्ट्रातील उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यांमध्ये भूकंपग्रस्तांना मदतकार्य करण्यासाठी
*
ऑपरेशन कालभैरव - मादक द्रव्याचा व्यापार बंद करण्यास भारताने राबवलेली मोहीम

६) विविध आंतरराष्ट्रीय करार व संमेलने :
* डिसेंबर २००९ मध्ये पर्यावरण बदलासंबंधी बारा दिवसांचे आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन. डेन्मार्कमधील कोपनहेगन येथे आयोजित केली होती.
*
नोव्हेंबर २००९ मध्ये भारत व कॅनडा या दोन देशांदरम्यान ऐतिहासिक परमाणू करार झाला.
*
२७ ऑक्टो. २००९ रोजी भारत व नेपाळ देशांदरम्यान व्यापार करार झाला.
*
अर्जेटिना हा सातवा देश आहे की भारताने आंतरिक्ष सहकार्य करार केला.
*
भारत सरकारने राष्ट्रीय गंगा खोरे विकास प्राधिकरणाच्या बैठकीत 'डॉल्फिन' या प्राण्याला राष्ट्रीय जलचर प्राणी घोषित केले.
*
४ ते ६ मार्च २०१० रोजी दुबई येथे पार पडलेल्या दुसऱ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मंगेश पाडगावकर तर स्वागताध्यक्ष धनंजय दातार होते.
*
पुणे येथे होणाऱ्या ८३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष द. भी. कुलकर्णी यांची निवड
*
ऑक्टोबर २०१० मध्ये जगातील पहिल्या व्याघ्र शिखर परिषदेचे आयोजन भारत करणार असून ही परिषद राजस्थानातील रणथंबोर येथे पार पडणार आहे.
*
पहिले विश्व मराठी साहित्य संमेलन २००९ मध्ये सॅनहोजे अमेरिका येथे डॉ. गंगाधर पानतावणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. या संमेलनाचे घोषवाक्य होते, 'विश्वासी जडावे अवघे मराठी विश्व.'
Posted by allexampapers at 10:43 AM http://img2.blogblog.com/img/icon18_edit_allbkg.gif
4
स्पर्धा परीक्षा -सामान्यज्ञान
http://www.myvishwa.com/Public/themes/common/images/icons/blog_categories.gif
Category: सामान्यज्ञान

ब्रिटिशांच्या अमलाखाली १५० वर्षे पारतंत्र्यात काढल्यावर १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला * भारताचे ध्येयवाक्य- सत्यमेव जयते. * भारताचे राष्ट्रगीत- जन-गण-मन, रचनाकार- रवींद्रनाथ टागोर, प्रथम गायन कलकता अधिवेशन (२७ डिसेंबर १९११) राष्ट्रगीत म्हणून मान्यता २४ जानेवारी १९५०. * भारताचे राष्ट्रीय गीत- वंदे मातरम, रचनाकार- बंकीमचंद्र चॅटर्जी, (आनंदमठ या कादंबरीतून)
भारताचा राष्ट्रध्वज- मादाम कामा यांनी तयार केला. मान्यता २२ जुलै १९४७ रोजी. राष्ट्रध्वजावर सर्वात वरची पट्टी केशरी रंगाची (साहस व त्यागाचे सूचक) मधली पट्टी पांढऱ्या रंगाची (सत्य व शांतीचा सूचक) खालची पट्टी गडद हिरवा रंग (पराक्रम व विश्वासाचे सूचक) * राष्ट्रध्वजाच्या मधल्या पांढऱ्या पट्टीवर निळसर रंगाचे अशोकचक्र. हे चक्र सारनाथ येथील सिंह स्तंभावरील धर्मचक्रासारखे आहे. अशोकचक्रात २४ आरे आहेत. * भारताचा राष्ट्रीय पक्षी- मोर. (१९६४ साली मान्यता) * भारताचा राष्ट्रीय प्राणी- वाघ. * भारताचे राष्ट्रीय फूल- कमळ * फळ- आंबा. * भारताचे एकूण क्षेत्रफळ - ३२,८७,२६३ चौ.कि.मी. उत्तर दक्षिण लांबी ३,२१४ कि.मी. पूर्व-पश्चिम लांबी २,९३३ कि.मी. भारताची किनारपट्टी ६१०० कि.मी.
* भारताची जमीन सरहद्दीची लांबी : १५,२०० कि.मी. * भारत-चीन दरम्यान मॅकमोहन रेषा * भारत-अफगाणिस्तानदरम्यान डय़ूरँड रेषा * भारताच्या पूर्वेकडे बांगलादेश व म्यानमार तसेच बंगालचा उपसागर * भारताच्या पश्चिमेकडे अरबी समुद्र * भारताच्या उत्तरेला चीन व नेपाळ  तसेच हिमाचल पर्वत * भारताच्या दक्षिणेला हिंदी महासागर * भारताच्या वायव्येला अफगाणिस्तान आणि पाकिस्तान
भारतातील सर्वात मोठे : * सरोवर- वुलर सरोवर (काश्मीर) * सर्वात मोठा जिल्हा- लडाख (जम्मू- काश्मीर) * सर्वात मोठा मानवनिर्मित कालवा- इंदिरा गांधी कालवा (राजस्थान) * सर्वात मोठे राज्य (क्षेत्रफळ)- राजस्थान * लोकसंख्या- उत्तर प्रदेश * सर्वात मोठे धरण- भाक्रा (७४० फूट) * सर्वात मोठा धबधबा- गिरसप्पा (कर्नाटक) * सर्वात मोठे वाळवंट- थर (राजस्थान) * सर्वात मोठा प्लॅटफॉर्म- खरगपूर (प. बंगाल) * सर्वात मोठे क्रीडांगण- प्रगती मैदान (दिल्ली) * सर्वात मोठी मस्जिद- जामा मशीद * सर्वाधिक वनक्षेत्रे असलेले राज्य- मध्य प्रदेश * सर्वात उंच दरवाजा- बुलंद दरवाजा * सर्वात मोठे गुरुद्वारा- सुवर्ण मंदिर (अमृतसर) * सर्वात जास्त पाऊस- मावसिनराम (मेघालय)
भारतातील सर्वात लांब : * लेणी- अजिंठा (महाराष्ट्र) * रेल्वे पूल- सोन नदीवरील पूल पटणा * सागरी सेतू- मुंबई (वरळी ते बांद्रा) * लांब धरण- हिराकुड (ओरिसा) * रेल्वे मार्ग- जम्मू तावी ते कन्याकुमारी (हिमसागर एक्स्प्रेस)
सर्वात उंच : * शिखर- कांचनगंगा * पुतळा- बुद्ध पुतळा, हुसेनसागर (हैदराबाद) * मिनार- कुतूबमिनार (दिल्ली) २९० फूट * वृक्ष- देवदार
भारतातील सर्वात लहान/कमी : * सर्वात लहान राज्य- गोवा (क्षेत्रफळ) * सर्वात लहान लोकसंख्येचे राज्य- सिक्कीम * सर्वात कमी लोकसंख्येची घनता - अरुणाचल प्रदेश.
भारतातील सर्वप्रथम घटना : * पहिली रेल्वे लाइन- ठाणे ते मुंबई (१८५३) * पहिले तारायंत्र- कलकत्ता आणि डायमंड हार्बर (१८५३) * पहिले पोस्टाचे तिकीट १ ऑक्टोबर १८५४ * पहिली सूत गिरणी- मुंबई (१८५४) * पहिले स्वातंत्र्य युद्ध- इ.स. १८५७ * पहिले जलविद्युत यंत्र- दार्जिलिंग (१८९७-९८) * पहिले आकाशवाणी केंद्र- मुंबई (१९२७) * पहिला बोलपट- आलमआरा (१९३१) * पहिली पंचवार्षिक योजना- १९५१ * पहिल्या सार्वत्रिक निवडणुका- १९५२ * पहिली परमाणु चाचणी- पोखरण, राजस्थान * पहिले क्षेपणास्त्र- (पृथ्वी १९८८) * पहिला उपग्रह- आर्यभट्ट (१९७५) * भारतातील पहिली अणुभट्टी- अप्सरा तुर्भे मुंबई (१९५६) * पहिला तेल शुद्धिकरण कारखाना- दिग्बोई (१९०१) * पहिला आधुनिक पोलाद कारखाना- दुल्टी (१८८७)
भारतातील पहिले : * भारताचा पहिला गव्हर्नर जनरल- वॉरन हेस्टिंग्ज * पहिला व्हाइसरॉय- लॉर्ड कॅनिंग स्वतंत्र भारताचे * पहिले गव्हर्नर जनरल- लॉर्ड माऊंट बॅटन * राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष- व्योमेशचंद्र बॅनर्जी * पहिले राष्ट्रपती- डॉ. राजेंद्र प्रसाद * पहिले पंतप्रधान- पं. जवाहरलाल नेहरू * पहिले कायदामंत्री- डॉ. बाबासाहेब आंबेडकर * पहिले वर्तमानपत्र- दि बेंगॉल गॅजेट (२१ जानेवारी १७८१) * स्वतंत्र भारताचे पहिले सेनाप्रमुख- फिल्ड मार्शल करिअप्पा * पहिला भारतीय आयसीएस अधिकारी- सत्येंद्रनाथ टागोर * भारताचे पहिले फिल्ड मार्शल- जनरल माणेकशा (१९७२) * इंग्लंडला भेट देणारा पहिला भारतीय- राजा राममोहन राय
भारतातील सर्वात पहिली महिला : * प्रथम महिला राष्ट्रपती- प्रतिभा पाटील * महिला राज्यपाल- सरोजिनी नायडू * महिला मुख्यमंत्री- सुचेता कृपलानी (उत्तर प्रदेश) * पंतप्रधान- इंदिरा गांधी * महिला राजदूत- विजयालक्ष्मी * पंडित मुंबईची पहिली महिला महापौर- सुलोचना मोदी * पहिली महिला एव्हरेस्ट शिखर काबीज करणारी- बचेंद्री पाल * दिल्लीच्या तख्तावरील पहिली मुस्लिम राज्यकर्ती- रझिया सुलतान * भारतातील इंग्लिश खाडी पोहणारी पहिली महिला- आरती शहा * युनोच्या आमसभेच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष- विजयालक्ष्मी पंडित * उच्च न्यायालयाची पहिली महिला न्यायाधीश- फातिमा बीबी * भारतातील पहिली महिला चित्र पत्र अभिनेत्री- देविका राणी * पहिली महिला आयपीएस- किरण बेदी (१९७२) * पहिली वैमानिक- सौदामिनी देशमुख.



Bitmap
जगाविषयी सामान्य ज्ञान

*    भारत जगातील सर्वात जास्त भाषा बोलणारा देश.
*    भारत मोठय़ा संख्येत मतदार असणारा लोकशाही देश.
*    भारत जगातील सर्वाधिक चित्रपट निर्मिती करणारा देश.
*    भारतात जगात सर्वाधिक पाऊस पडतो.
*    श्रीलंकेत वर्षभर पाऊस पडतो.
*    नेपाळ हे जगातील एकमेव हिंदू राष्ट्र आहे.
*    जगात ख्रिश्चन धर्माची लोकसंख्या सर्वात जास्त आहे.
*    येशू ख्रिस्ताची जन्मभूमी बेथलहेम पॅलेस्टाईन देशात आहे.
*    जेरुसलेम हे पवित्र शहर म्हणून प्रसिद्ध आहे.
*    अमेरिकेचा शोध कोलंबसने लावला.
*    फिनलंड जगातील सर्वात जास्त सरोवरे असलेला देश.
*    व्हॅटीकन सिटी सर्वात कमी प्रादेशिक क्षेत्र असलेले राष्ट्र.
*    बर्मुडा ट्रँगल हे उत्तर अलटान्टिक महासागरातील भौगोलिक ठिकाण.
*    इंग्लंडमध्ये जगातील पहिला तुरुंग (जेल) स्थापन केला.
*    लंडनमध्ये सर्वात पहिली भुयारी रेल्वे सुरू.
*    नॉर्वे हा जगातील सर्वाधिक कर असलेला देश.
*    चीन हा जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश.
*    स्वित्र्झलड हा जगातील सर्वात कमी बेकारी असणारा देश.
*    केनिया हा जगातील सर्वाधिक जन्मदर असलेला देश.
*    जपान भारताकडून लोह खनिज आयात करतो.
*    रशियातील ट्रान्स सैबेरियन रेल्वे जगात सर्वाधिक लांबीची समजली जाते.
*    नॉर्वे देशाला मध्यरात्रीचा सूर्य दिसतो.
*    चीनमध्ये उन्हाळ्यात होणाऱ्या प्रचंड वादळांना टायफून म्हणतात.
*    स्वीडन हा जगातील सर्वात जुने वृत्तपत्र अस्तित्वात असलेला देश.
*    दमास्कस जगातील सर्वात प्राचीन शहर.
*    टोकियो जगातील सर्वाधिक महागडे शहर.
*    नेदरलँडमध्ये जगातील सर्वात जुना वायदेबाजार आहे.
*    तुर्की देशाचे चलन सर्वप्रथम सुरू झालेला देश.
*    हिरोशिमा शहरावर जगातील पहिला अणुबॉम्ब टाकण्यात आला.
*    अमेरिकेच्या अध्यक्षांचे निवासस्थान व्हाईट हाऊस या नावाने ओळखतात.
*    अमेरिकेचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मेडल ऑफ फ्रीडम आहे.
*    लंडनला लोकशाही संसदीय पद्धतीचा जनक म्हणतात.
*    दक्षिण अमेरिकेतील निकाराग्वाने पूर्ण साक्षरतेचा टप्पा गाठला.
*    मेक्सिकोमध्ये स्वाईन फ्ल्यूचा पहिला रुग्ण आढळला.
*    दुबईतील बुर्ज दुबई या इमारतीला जगातील सर्वात उंच इमारतीचा किताब मिळाला.
*    फिलिपाईन्सची मारिया कॉरिझॉन अकिनो ही आशियातील पहिली महिला राष्ट्राध्यक्ष आहे. नुकतेच कर्करोगाने निधन)
*    बिजिंग (चीन) येथे जगातील सर्वात मोठे मत्स्यालय आहे.     
*    शिकागो येथे जगातील सर्वात मोठा कत्तलखाना आहे.
*    फिलिपाईन्स देशाकडून रॅमन मॅगसेसे पुरस्कार देण्यात येतो.
*    ल्हासा (तिबेट) जगातील सर्वात जास्त उंचीवरील विमानतळ. येथे बुद्धधर्मियांचे पवित्र र्थक्षेत्र. दलाई लामांचा प्रसिद्ध राजवाडा येथे आहे.
*    बंकिंगहॅम पॅलेस इंग्लंडच्या राणीचे राहण्याचे ठिकाण.
*    मक्का (सौदी अरेबिया) मुस्लीम धर्मियांचे पवित्र तीर्थक्षेत्र, मक्केच्या यात्रेवरून परत लेल्यांना हाजी ही उपाधी दिली जाते.
*    पॅरिस येथे इंटरपोलचे मुख्यालय आहे.
*    लंडन पोलिसांचे केंद्र कार्यालय स्कॉटलंड यार्ड या नावाने प्रसिद्ध आहे.
*    चीन हा लष्करी शिक्षण सक्तीचे असलेला आशियाई देश आहे.
*    बोट्सवाना हा जगातील स्वत:चे लष्कर नसलेला देश आहे.
*    चीन हा जगातील सर्वात लांब भिंत असलेला देश आहे.
*    कॅनडा सर्वात लांब रस्ते.
*    जपान हा जहाजबांधणी व्यवसायात जगातील अग्रेसर देश.
*    चीन हा मातीच्या भांडय़ांसाठी प्रसिद्ध असलेला देश आहे.
*    कॅनडा हा वृत्तपत्र कागद निर्मितीत जगात अग्रेसर असलेला देश आहे.
*    ब्राझील कॉफी उत्पादनात प्रथम.
*    भारत चहा उत्पादनात प्रथम.
*    बांगलादेश ताग उत्पादनात प्रथम.
*    घाना कोकोच्या उत्पादनात प्रथम.
*    अमेरिका मका उत्पादनात प्रथम.
*    सौदी अरेबिया क्रूड तेल उत्पादनात प्रथम.
*    क्युबा साखर निर्यात करणारा प्रमुख देश.
*    चिली तांबे उत्पादनात प्रथम.
*    मॅगनीज उत्पादनात रशिया प्रथम.
*    कोळसा उत्पादनात रशिया अग्रेसर.
*    अमेरिका जगातील सर्वात मोठा अॅल्युमिनियम उत्पादक देश.
*    कांगो देशात युरेनियमचे सर्वात जास्त साठे आहेत.
*    अमेरिका अणुऊर्जा निर्मितीत प्रथम
*    ऑस्ट्रेलियात  जगातील सर्वात मोठी हिमनदी आहे.
*    अॅमेझॉन नदी विषुववृत्ताला दोन वेळा छेदून जाणारी नदी आहे.
*    इटलीमध्ये जगातील सर्वात लहान नाव असलेली डी नदी आहे.
*    चीनचे दु:खाश्रू हो-हॅग-हो नदीस म्हणतात.
*    इंडोनेशिया जगातील ज्वालामुखींची सर्वात जास्त संख्या असलेला देश आहे.
*    जपानमध्ये सर्वात जास्त भूकंप होतात.
*    ग्रीनलंड जगातील सर्वात जास्त लांबीचे बेट.
*    ब्राझीलमधील उष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेशाला कॅम्पोज म्हणतात.
*    दक्षिण अमेरिकेतील वृक्षहीन गवताळ प्रदेशाला प्रेअरीज म्हणतात.
*    इंग्लंडमधील प्रसिद्ध वृत्तपत्र द ऑब्झव्र्हर.
*   रशियातील प्रसिद्ध वृत्तपत्र प्रवदा
*   अमेरिकेतील प्रसिद्ध वृत्तपत्र द वॉशिंग्टन पोस्ट
*   चीनमधील प्रसिद्ध वृत्तपत्र पीपल्स डेली
*   भारतातील प्रसिद्ध वृत्तपत्र द इंडियन एक्स्प्रेस
*   व्हिएन्ना (ऑस्ट्रिया) येथे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा कमिशनचे मुख्यालय आहे.
*   ब्रुसेल्स (बेल्जियम) येथे युरोपियन एकॉनॉमी कम्युनिटीचे मुख्यालय आहे.
*   मनिला (फिलिपाईन्स) येथे आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन केंद्र आहे.
*   हेग (हॉलंड) येथे आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे.
*   केप केनेडी (संयुक्त संस्थाने) नासाचे मुख्यालय.
*   ऑक्सफर्ड इंग्लंडमधील सर्वात जुने विद्यापीठ.
*   मोनॅको फ्रान्समधील आंतरराष्ट्रीय जुगार अड्डय़ांचे केंद्र.
*   अमेरिकेतील व्हेनिझुएला येथील एन्जल धबधबा जगातील सर्वात उंच धबधबा आहे.
*   नेपाळ व तिबेटच्या सरहद्दीवर माऊंट एव्हरेस्ट जगातील सर्वात उंच पर्वतशिखर आहे.
*   आफ्रिकेतील सहारा वाळवंट हे जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे.
*   रोम शहराला सात टेकडय़ांचे शहर म्हणतात.
*   थायलंडला पांढऱ्या हत्तीचा देश म्हणतात.
*   मुंबई शहराला सात बेटांचे शहर म्हणतात.
*   जपानला उगवत्या सूर्याचा देश म्हणतात.
*   शिकागो शहराला उद्यानांचे शहर म्हणतात.
*   इजिप्तला नाईलची देणगी म्हणतात.
*   जगप्रसिद्ध पिरॅमिड नाईल नदीच्या काठी इजिप्तमध्ये आहे.
*   इटलीमध्ये पिसा येथे सुप्रसिद्ध झुकता मनोरा आहे.
*   भारतातील आग्रा येथे मोगल सम्राट शहाजहान याने आपली पत्नी मुमताज हिच्या स्मृत्यर्थ जगप्रसिद्ध ताजमहाल ही वास्तू बांधली.

Bitmap
महाराष्ट्राविषयी स्पर्धा परीक्षाभिमुख सामान्य ज्ञान

* महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर- कळसुबाई (१६४६ मी.) ता. अकोले, जि. अहमदनगर.
* महाराष्ट्राला ७२० कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे.
* महाराष्ट्राची राजधानी - मुंबई * उपराजधानी  - नागपूर.
* महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या - ३५.
* महाराष्ट्राने भारताचा ९.७ टक्के भाग व्यापलेला आहे.
* महाराष्ट्राच्या वायव्य भागात गुजरात राज्य व दादरा-नगर हवेलीच्या सीमारेषा आहे.
* महाराष्ट्रास लागून मध्य प्रदेश राज्याची सीमा सर्वात लांब आहे.
* महाराष्ट्रात कोकण प्रदेश उत्तरेकडे डहाणूपर्यंत तर दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंत आहे * विदर्भातील तलाव मालगुजारी नावाने ओळखले जातात.
* विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात मोठय़ा संख्येने तलाव आहे.
* महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात मासेमारी रत्नागिरी जिल्ह्यात चालते.
* महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा गोंदिया आहे, तर शहर ठाणे आहे.
* महाराष्ट्राचे पठार बेसॉल्ट या खडकाने बनलेले आहे.
* महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला सह्याद्री म्हणून ओळखतात.
* महाराष्ट्रातील मुंबई जिल्हा आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा आहे
* महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे.
* महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे.
* महाराष्ट्रातील १०० टक्के साक्षर जिल्हा- सिंधुदुर्ग, तालुका पन्हाळा.
* महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जिल्हा- वर्धा.
* महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, जिल्हा नगर.
* भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या महाराष्ट्रात आहे.
* भारतात सर्वात जास्त विद्युत निर्मिती महाराष्ट्रात होते.
* महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना नाशिक येथे आहे.
* महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा अहमदनगर.
* भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा रायगड जिल्ह्यात आहे.
* महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस आंबोली (सिंधुदुर्ग) येथे पडतो.
* पंढरपूर शहर भीमा नदीकाठी आहे. महाराष्ट्राची काशी म्हणतात.
* गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात.
* प्रवरा नदीच्या खोऱ्यात उसाचे पीक मोठय़ा प्रमाणात
घेतले जाते.
* गरम पाण्याचे झरे ठाणे जिल्ह्यात वज्रेश्वरी येथे आहेत.
* जगप्रसिद्ध लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे.
* औरंगाबाद शहर बावन्न दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते.
* पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहर बटाटय़ाच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे.
* महाराष्ट्रातील नायकवाडी प्रकल्पाला नाथसागर म्हणतात.
* कोयना प्रकल्पावर वीज निर्मिती केली जाते म्हणून महाराष्ट्राची भाग्य लक्ष्मी असे म्हणतात.
* कोयना धरणाच्या जलाशयाला शिवाजी सागर म्हणतात.
* विदर्भातील नंदनवन असे चिखलदरा थंड हवेच्या ठिकाणाला म्हणतात.
* विदर्भातील कॅलिफोर्नियाचा असे वरुड व चांदूरबाजार तालुक्याला म्हणतात. कारण तेथे जास्तीत जास्त संत्रा पिकविला जातो.
* महाराष्ट्रातील कापसासाठी प्रसिद्ध बाजारपेठ अमरावती येथे आहे.
* विदर्भातील प्रसिद्ध आनंद सागर शेगाव येथे आहे.
* संत गजानन महाराजांची समाधी शेगाव जि. बुलढाणा येथे आहे.
* संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथे आहे.
* राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी मोझरी, जि. अमरावती येथे आहे.
* संत गाडगेबाबांची समाधी अमरावती येथे आहे.
* ब्रह्मदेशाच्या थिबा राजाचा राजवाडा रत्नागिरी येथे आहे.
* यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथे आहे.
* महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे आहे.
* महाराष्ट्र राज्यात तोफखाना प्रशिक्षण शाळा देवळाली, जि. नाशिक.
* पुणे ही पेशव्यांची राजधानी आहे.
* कोल्हापूर येथे देशातील गुळाची बाजारपेठ आहे.
* आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म शिरढोण, जि. रायगड येथे झाला.
* मुंबई शहराला भारताचे पॅरिस असे म्हणतात.
* यशवंतराव चव्हाणांच्या समाधी स्थळास प्रीतीसंगम असे म्हणतात.
* महाराष्ट्र पोलीस अॅकॅडमी नाशिक येथे आहे.
* नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला येथे आहे.
* महात्मा गांधीजींचा सेवाग्राम आश्रम व विनोबा भावेंचा पवनार आश्रम वर्धा जिल्ह्यात आहे.
* शिखांची दक्षिण काशी म्हणून नांदेड शहर प्रसिद्धी आहे.
* महाराष्ट्रात नाशिक येथे कुंभमेळा भरतो.
* शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी येथे आहे.
* ज्ञानेश्वरांनी नेवासे या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली.
* तारापूर हे भारतातील पहिले अणुशक्ती केंद्र आहे.
* भारतातील पहिला पेट्रो रसायन प्रकल्प तुर्भे या ठिकाणी आहे.
* महाराष्ट्रातील सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा ठाणे.
* रायगड जिल्ह्यात- कातकरी, ठाणे जिल्ह्यात- वारली, यवतमाळ जिल्ह्यात- कोलाम या आदिवासी जमाती प्रामुख्याने आढळतात.
* स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मस्थान भगूर जि. नाशिक.
* कवी केशवसुतांचे स्मारक भालगुंड रत्नागिरी जिल्ह्यात आहे.
* राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ राज्यातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग आहे.
* बॉम्बे हाय तेल उत्खननासाठी प्रसिद्ध आहे. मुंबईपासून २४० कि.मी. अंतरावर आहे.
* महाराष्ट्रात चुनखडीचे साठे यवतमाळ जिल्ह्यात आढळतात.
* महाराष्ट्रातील उत्तर सीमेला सातपुडा पर्वतांची रांग आहे.
* वाघांसाठी प्रसिद्ध असलेले मेळघाट अभयारण्य सातपुडा पर्वतात आहे.
* नाशिक जिल्ह्यातील गंगापूर हे महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण आहे.
* सोलापूर जिल्ह्याला ज्वारीचे कोठार म्हणतात.
* महाराष्ट्राचे मँचेस्टर असे इचलकरंजी शहरास म्हणतात.
* कालिदासाने मेघदूत काव्य रामटेक येथे लिहिले.
* कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक, जि. नागपूर येथे आहे.
* भारतातील तिसरे व महाराष्ट्रातील पहिले पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर येथे आहे.
* सुप्रसिद्ध अजिंक्यतारा किल्ला सातारा जिल्ह्यात आहे. हा किल्ला शिलाहार वंशातील राजा दुसरा भोज याने बांधला.
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ लोणेरे (रायगड) येथे आहे.
* फिल्म अॅड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट पुणे येथे आहे.
* महाराष्ट्रातील बालकामगारविरोधी मोहिमेसाठी ब्रॅड अॅम्बेसिडर म्हणून शासनाने शाहरूख खानची निवड केली.
* माहितीच्या अधिकाऱ्याच्या कायद्याची अंमलबजावणी करण्यात महाराष्ट्र हे राज्य मिलेनियर ठरले आहे, मराठवाडय़ातील औरंगाबाद येथे राष्ट्रीय विधी विद्यापीठ स्थापन होणार आहे.
* थेट परकीय गुंतवणुकीत राज्याचा गुजरातनंतर दुसरा क्रमांक लागतो.
* रोजगार निर्मितीमध्ये महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक आहे.
* भारतातील परकीय गुंतवणुकीस महाराष्ट्राचा हिस्सा २४ टक्के आहे. (मार्च २००९)
* महाराष्ट्रावर २००२-०३ मध्ये ८२ हजार ५४९ कोटी रुपयांचे कर्ज, २००६-०७ मध्ये १ लाख ३४ हजार ४९३ कोटींवर गेले तर २००७-०८ मध्ये १ लाख ४४ हजार ३२५ कोटींच्या आसपास कर्ज होते.
ऐतिहासिक घटना

*    १४९८, २० मे- वास्को-द-गामा या पोर्तुगीज खलाशाने  केप ऑफ गुड होपला वळसा घालून भारताकडे येण्याचा जलमार्ग शोधून काढला. सर्वप्रथम वास्को-द-गामा भारतात कालीकत येथे उतरला. कालीकतच्या झामोरीन राजाने त्याचे स्वागत केले.
Bitmap
*    १६००- ईस्ट इंडिया कंपनीची इंग्लंडमध्ये स्थापना.
*    १६१०- मुंबई बेट इंग्रजांना पोर्तुगीजांकडून आंदण मिळाले.
*    १६३०, १९ फेब्रुवारी- छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म.
*    १६६४- फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना.
*    १६७४, १६ जून- छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक.
*    १६८०, १३ एप्रिल- छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू.
*    १७१३- पेशवाईचा उदय.
*    १७५७, २३ जून- प्लासीची लढाई (बंगालचा नवाब सिराजउद्दौलाचा इंग्रजांकडून पराभव)
*    १७५७- रॉबर्ट क्लाईव्हने भारतात ब्रिटिश सत्तेचा पाया घातला.
*    १७७३- रेग्युलेटिंग अॅक्ट. कोलकाता येथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना.
*    १७७४- वॉरन हेस्टिंग्ज भारताचा पहिला गव्हर्नर जनरल झाला.
*    १७७९- फ्रेंच राज्यक्रांतीस सुरुवात.
*    १७९३- लॉर्ड कॉर्नवालिसने बंगालमध्ये कायमधारा पद्धतीची सुरुवात केली.
*    १८१८- पेशवाईचा अस्त/ मराठी सत्तेचा शेवट.
*    १८२८, २० ऑगस्ट- ब्राह्मो समाजाची स्थापना राजाराम मोहन रॉय यांनी केली.
*    १८२९- विल्यम बेंटिकने सतीबंदी प्रथा कायदा संमत.
*    १८४८- भारतात स्वतंत्र तार व पोस्ट खाते सुरू (लॉर्ड डलहौसी)
*    १८५२- नाना शंकरशेठ, दादाभाई नौरोजी व भाऊ दाजी लाड यांनी बॉम्बे असोसिएशनची स्थापना केली.
*    १८५३- मुंबई-ठाणे दरम्यान भारतातील पहिली रेल्वे सुरू.
*    १८५४- मुंबईत पहिली स्वदेशी कापड गिरणी सुरू.
*    १८५६- लोकमान्य बाळ गंघाधर टिळक यांचा रत्नागिरी जिल्ह्य़ातील चिखली येथे जन्म.
*    १८५७- भारतीय स्वातंत्र्याच्या संग्रामासाठी प्रसिद्ध काळ, संग्रामाची पहिली सुरुवात मीरत येथे झाली. मंगल पांडे या सैनिकाने काडतुसाचे कारण दाखवून प्रथमत: संग्रामास सुरुवात केली.
*    १८५७- मुंबई, कोलकाता, चेन्नई विद्यापीठांची स्थापना.
*    १८६१- इंडियन कॉन्सिल अॅक्ट पास. मुंबई, कोलकाता, चेन्नई येथे हायकोर्टाची स्थापना, रवींद्रनाथ टागोरांचा जन्म.
*    १८६२- न्या. रानडे व डॉ. आर. जी. भांडारकर मुंबई विद्यापीठाचे पहिले पदवीधर.
*    १८६७- प्रार्थना समाजाची स्थापना (न्या. रानडे, डॉ. भांडारकर व डॉ. आत्माराम पांडुरंग).
*    १८६९, २ ऑक्टोबर- महात्मा गांधी यांचा पोरबंदर येथे जन्म.
*    १८७५, ७ एप्रिल- मुंबई येथे आर्य समाजाची स्थापना (स्वामी दयानंद सरस्वती).
*    १८७६, २३ फेब्रुवारी- थोर समाजसुधारक संत गाडगेबाबा यांचा अमरावती जिल्ह्य़ातील शेणगाव येथे जन्म.
*    १८७७- मुंबई शेअर बाजाराची स्थापना.
*    १८७८- व्हर्नाक्युलर प्रेस अॅक्ट संमत.
*    १८८१- लोकमान्य टिळकांनी केसरी व मराठा ही वर्तमानपत्रे सुरू केली.
*    १८८२- लॉर्ड रिपनने स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा संमत केला.
*    १८८५, २८ डिसेंबर- मुंबई येथे राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ए. ओ. ह्य़ुम यांनी केली.
*    १८८९, १४ नोव्हेंबर- पंडित जवाहरलाल नेहरू यांचा अलाहाबाद येथे जन्म.
*    १८९०- महात्मा फुले यांचा जन्म (पुणे).
*    १८९१- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म (महू).
*    १८९३- स्वामी विवेकानंदांनी शिकागो येथील जागतिक धर्म परिषद गाजविली.
*    १८९७- रामकृष्ण मिशनची स्थापना.
*    १९००- स्वा. सावरकरांनी नाशिक येथे मित्रमेळा संघटनेची स्थापना केली.
*    १९०४- पहिला सहकारविषयक कायदा संमत झाला.
*    १९०५, १६ ऑक्टो.- लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी केली.
*    १९०७- सुरत येथील अधिवेशनात काँग्रेसमध्ये फूट पडून जहाल व मवाळ गट वेगळे.
*    १९०८- लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात गीतारहस्य ग्रंथ लिहिला.
*    १९११- सम्राट पंचम  जॉर्जची भारतास भेट.
    - बंगालची फाळणी रद्द झाल्याची पंचम जॉर्जची घोषणा.
    - भारताची राजधानी कलकत्त्याहून दिल्लीला गेली.
*    १९१४- पहिल्या महायुद्धास सुरुवात.
*    १९१५- महात्मा गांधी आफ्रिकेतून परत.
*    १९१७- गांधीजींचा बिहारमधील चंपारण येथील सत्याग्रह.
*    १९१९, १३ एप्रिल- अमृतसर येथे जालियनवाला बाग हत्याकांड.
*    १९२०, १ ऑगस्ट- लोकमान्य टिळकांचा मृत्यू, मुंबई येथे गिरगाव चौपाटीजवळ दहन (समाधी).
*    १९२४- सेनापती बापट यांनी मुळशी सत्याग्रह केला.
*    १९२७- भारतातील पहिले रेडिओ प्रसारण केंद्र मुंबईत सुरू.
*    १९३०- महात्मा गांधींची मिठाचा कायदा तोडण्यासाठी साबरमती ते दांडी पदयात्रा.
*    १९३२- महात्मा गांधी व डॉ. आंबेडकर यांच्यातील ऐतिहासिक पुणे करार.
*    १९३५- भारत सरकारचा कायदा संमत, या कायद्यानुसार ब्रह्मदेश भारतापासून वेगळा करण्यात आला.
*    १९३६- फैजपूर येथील काँग्रेसचे ५० वे अधिवेशन, अध्यक्ष- पंडित नेहरू.
*    १९३९, १ सप्टेंबर- दुसऱ्या महायुद्धास सुरुवात.
*    १९४२- मुंबई येथे गवालिया टँक येथे भारत छोडो चळवळीस सुरुवात.
*    १९४४- नाना पाटील यांनी प्रतिसरकारची स्थापना केली.
*    १९४५, २४ ऑक्टोबर- संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना.
*    १९४५- वेव्हेल योजना अपयशी ठरली.
*    १९४५, १८ ऑगस्ट- फार्मोसा बेटावर सुभाषचंद्र बोस यांचा विमान अपघात.
*    १९४६- कॅबिनेट मिशन (त्रिमंत्री परिषद)ची भारतास भेट.
 - २ सप्टेंबर, जवाहरलाल नेहरूंच्या नेतृत्वाखाली हंगामी राष्ट्रीय सरकारची स्थापना.
*    १९४७, २० फेब्रुवारी- भारतास स्वातंत्र्य दिले जाईल, अशी लॉर्ड अॅटलींची घोषणा.
 १८ जुलै- ब्रिटिश पार्लमेंटमध्ये भारतीय स्वातंत्र्याच्या विधेयकास इंग्लंडच्या राजाची मान्यता मिळून कायद्यात रूपांतर.
            १५ ऑगस्ट, रोजी ब्रिटिशांची राजवट संपुष्टात येऊन भारताला स्वातंत्र्य मिळाले.
*    १९४७, १६ ऑगस्ट- रॅडक्लीफ समितीनुसार भारत-पाक सीमा अस्तित्वात.
*    १९४८, ३० जानेवारी- महात्मा गांधींचा नथुराम गोडसेकडून खून.
*    १९४९, २६  नोव्हेंबर- भारतीय राज्यघटना अस्तित्वात आली.
*    १९५०, २६ जानेवारी- पहिला भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा.     (क्रमश:)

Bitmap
महत्वाच्या घटना

* १९५०, २६ जानेवारी - पहिला भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा.
* १९५०, २३ मार्च - भारतात नियोजन आयोगाची स्थापना.
* १९५१, १ एप्रिल - पहिली पंचवार्षिक योजना सुरू.
* १९५२ - भारतात पहिली सार्वत्रिक निवडणूक पार.
- आंध्र प्रदेश स्थापनेचा निर्णय, राज्य निर्मितीसाठी पोडू श्रीरामुलू यांचे उपोषण व मृत्यू.
- डॉ. राजेंद्रप्रसाद पहिले राष्ट्रपती व पंडित नेहरू पहिले पंतप्रधान झाले.
* १९५३ - यूजीसीची स्थापना (सध्या अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात)
* १९५४ - पंचशील करार पंडित नेहरू व चौ. एन. लाय चीनचे पंतप्रधान यांच्यामध्ये.
* १९५५ - हिंदू कोड बिलाला मान्यता.
* १९५६ - भाषावार राज्य पुनर्रचना, भाषाकार भाषिक तत्त्वांवर स्थापन झालेले पहिले राज्य आंध्र प्रदेश.
* १९५६ - भारतातील पहिली अणुभट्टी अप्सरा तुर्भे येथील बीएआरसी केंद्रात कार्यान्वित.
* १९५६, ६ डिसेंबर - भारताचे पहिले कायदामंत्री, भारतीय घटनेचे शिल्पकार व दलितांचे नेते भारतरत्न
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन.
* १९५६, २० डिसेंबर -  निष्काम कर्मयोगी संत गाडगेबाबा यांचे अमरावती जिल्ह्यातील वलगाव येथे पेढी नदीच्या तीरावर निधन.
* १९५७ - भारतात दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुका.
* १९५७ - रशियाचा पहिला उपग्रह स्पुटनिक अवकाशात झेपावला.
* १९५९ - भारतात राजस्थानमध्ये पंचायत राजची सुरुवात, दिल्ली येथे दूरदर्शन केंद्र सुरू.
* १९६०, १ मे - महाराष्ट्र राज्याची निर्मिती.
* १९६१, १९ डिसेंबर - पोर्तुगीजांकडून गोवा मुक्त.
* १९६२ - भारत-चीन युद्ध, भारतात पहिल्यांदा राष्ट्रीय आणीबाणी.
* १९६४ - भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांचे निधन.
* १९६५ - भारत-पाकिस्तान युद्ध.
* १९६६ - भारत-पाक युद्ध संपुष्टात आणणारा ताश्कंद
करार. अयुबखान व लाबहाद्दुर शास्त्री यांच्यामध्ये (रशियाच्या साहाय्याने).
* १९६६ - शिवसेना पक्षाची स्थापना, संस्थापक- श्री. बाळासाहेब ठाकरे.
* १९६६, २४ जानेवारी- इंदिरा गांधी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान.
* १९६७ - महाराष्ट्रात कोयना येथे भूकंप.
* १९६७ - भारतात चौथ्या सार्वत्रिक निवडणुका.
* १९६९ - भारतात अवकाश संशोधन केंद्राची स्थापना.
* १९६९, १९ जुलै - इंदिरा गांधीच्या कारकीर्दीत १४ बँकांचे राष्ट्रीयीकरण.
* १९७० - आसाम राज्याचे विभाजन करून मेघालय राज्याची स्थापना.
* १९७१ - भारत-पाक युद्धात भारताचा विजय व बांगलादेशाची निर्मिती.
* १९७२ - सिमला करार इंदिरा गांधी व भुट्टो यांच्यामध्ये.
* १९७२ - पोस्टात पीन कोड नंबरची सुरुवात.
* १९७४ - राजस्थानातील पोखरण येथे भारताचा पहिला अणुस्फोट (१८ मे).
* १९७५, १९ एप्रिल - आर्यभट्ट पहिला उपग्रह अवकाशात सोडला.
* १९७५, २६ जून - इंदिरा गांधींनी पहिली अंतर्गत आणीबाणी लागू केली.
* १९७७ - इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली व पंतप्रधान पक्षाचा राजीनामा. लोकसभेच्या नव्याने निवडणुका, जनता पक्षाची स्थापना व मोरारजी देसाई यांची चौथे पंतप्रधान म्हणून निवड.
* १९७८ - भारत सरकारने १०,०००, ,००० व १,००० रुपयांच्या नोटा बंद केल्या.
* १९८० - जनता पक्षात पुन्हा फूट. भारतीय जनता पार्टी या स्वतंत्र पक्षाची स्थापना.
* १९८३ - केंद्र राज्य संबंधांसंदर्भात सरकारीया आयोगाची स्थापना.
* १९८४ - पहिला अंतराळवीर राकेश शर्मा अंतराळात,
जून- ऑपरेशन ब्ल्यू स्टार,
३१ ऑक्टो. इंदिरा गांधीची निघृण हत्या.
* १९८५ - पंजाबच्या समस्येवर राजीव गांधी-लोंगोवाल यांच्यामध्ये पंजाब करार.
* १९८६ - जनरल अरुणकुमार वैद्य यांची पुण्यामध्ये हत्या.
* १९८७ - आर. व्यंकटरामण भारताचे नवीन राष्ट्रपती म्हणून पदग्रहण.
* १९९० - मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचा निर्णय.
* १९९१, २१ मे - राजीव गांधीची पेरांबुदूर येथे निघृण हत्या.
* १९९२ - बाबरी मशीद घटना (६ डिसेंबर).
* १९९३, १२ मार्च - मुंबईत एकाच वेळी १० ठिकाणी बॉम्बस्फोट, २५० हून अधिक बळी.
* १९९३, ३० सप्टेंबर - महाराष्ट्रातील लातूर येथे भूकंप.
* १९९५ - भारत जागतिक व्यापार संघटनेचा सदस्य.
* १९९६ - केंद्रात एनडीए सरकारची स्थापना, अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान.
* १९९७ - भारताच्या स्वातंत्र्याची ५० वर्षे पूर्ण.
* १९९८ - डॉ. अमर्त्य सेन यांना अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक. ११ व १३ मे रोजी राजस्थानातील          पोखरण येथे अणुबॉम्ब व हायड्रोजन बॉम्बची चाचणी.
* १९९९ - फेब्रुवारी - पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची वाघा सरहद्दीपासून लाहोपर्यंत बस यात्रा.
                              - कारगिल युद्ध.
* १९९९ - महाराष्ट्रात विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन.
* १९९९ - राष्ट्रीय सुरक्षा समितीची स्थापना (अध्यक्ष पंतप्रधान).
* २००० - छत्तीसगढ, उत्तरांचल व झारखंड या नवीन राज्यांची निर्मिती.
* २०००, ११ सप्टेंबर - वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला.
- १३ डिसेंबर भारतीय संसदेवर आतंकवाद्यांचा हल्ला.
* २००२ - गोध्रा हत्याकांड (गुजरात).
* २००५ - श्रीनगर, मुझफ्फराबाद बससेवेला प्रारंभ.
             - माहिती अधिकाराचा कायदा (१२ ऑक्टोबर)
             - सेवाकराची अंमलबजावणी (१ एप्रिल)
* २००६ - मुंबईत लोकलमध्ये बॉम्बस्फोट.
* २००७ - २५ जुलै भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांची नियुक्ती.
* २००८ - २६ नोव्हेंबर - रोजी मुंबईवर दहशतवादी हल्ला.

Tags / Keywords:  स्पर्धा परीक्षा

No comments:

Post a Comment